औरंगाबाद : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारी ब्राह्मणगाव येथील जय भगवान ट्रेडर्स यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे . या वेळी येथील शेतकरी मधुकर ढाकणेंसह अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला कापूस असता त्यांना विक्रमी १६०५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला . मागच्या वर्षीदेखील कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे . परिसरातील कपाशी पिके बहरलेली असून वेचणीला सुरुवात झाली आहे . परंतु , गेल्या महिनाभरापासून परिसरात पाऊसच पडला नसल्याने कपाशीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे . मात्र , सध्या भाव चांगला मिळत असल्याने व हाच भाव शेवटपर्यंत कायम राहिल्यास काहीसा दिलासा मिळेल , असे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
झूठ का पुलिंदा और तथ्यहीन है राहुल गाँधी द्वारा संसद में दिया गया भाषण- तरुण चुग
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री श्री तरुण चुग ने मीडिया से बातचीत करते हुए राहुल गाँधी...
शिरूर-हवेली के पूर्व विधायक बाबूराव पाचर्णे का निधन
पुणे: शिरूर-हवेली के पूर्व विधायक बाबूराव पाचर्णे का आज निधन हो गया। वे 71 वर्ष के थे। पिछले दो...