औरंगाबाद : सातारा परिसरातील पोलिस ठाण्याच्या मागील सह्याद्रीनगर , अर्थनगरात ड्रेनेजलाइनचे योग्य प्रकारे नियोजन केले नसल्याने वसाहतींत पाणी शिरत आहे . त्यामुळे नागरिक जुलाब , मळमळ व पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत . परिसरात घाण पाण्याचे तळे साचल्याने श्रावणलाल मोदी शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे . तसेच शाळेत मोकाट कुत्रे शिरतात . त्यामुळे शाळेच्या गेटवर एका शिक्षकाला पहारा द्यावा लागतो . मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . सह्याद्रीनगर , अर्थनगरात उंचीवरील वसाहती व इतर भागातील ड्रेनेजचे पाणी शिरते . पावसामुळे अनेकांच्या घरांसमोर घाण पाणी साचते . त्यामुळे मच्छरांचाही उपद्रव वाढतो . मनपाने मुख्य ड्रेनेजलाइन तयार करून त्यात कनेक्शन जोडल्यास ही समस्या सुटू शकते . मात्र , याकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
JDU-BJPમાં અણબનાવ બાદ બિહારના મુખ્યમંત્રી નીતીશ કુમાર ભાજપ છોડી જશે કોંગ્રેસમાં?
ભારત દેશમાં જેડીયુના પૂર્વ રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ આરસીપી સિંહના રાજીનામા બાદ બિહારનું રાજકારણ ગરમાયું...
Manmohan Singh Funeral News: Nigambodh Ghat पर गृह मंत्री, रक्षा मंत्री समेत कई बड़े नेता मौजूद
Manmohan Singh Funeral News: Nigambodh Ghat पर गृह मंत्री, रक्षा मंत्री समेत कई बड़े नेता मौजूद
त्या नराधमांचे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या- राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी
सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेत मुलीवर...