औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
तालिबान ने महिलाओं की नर्सिंग की पढ़ाई पर लगाई पाबंदी:शिक्षा का आखिरी रास्ता भी बंद; क्रिकेटर राशिद खान बोले- इस्लाम में महिलाओं की तालीम जरूरी
तालिबान ने अफगानिस्तान में महिलाओं की नर्सिंग की ट्रेनिंग पर बैन लगा दिया है। न्यूज एजेंसी AFP के...
हज यात्रा 2025- ऑनलाइन आवेदन 9 सितंबर 2024 तक ऑनलाइन भरे जाएगें- शाह हातिम कुरेशी
बूंदी। हज यात्रा-2025 के आवेदन पत्र 9 सितंबर 2024 तक ऑनलाइन भरे जा रहे हैं। इसके लिए जयपुर के हज...
अमेरिका में भी बजा Mumbai Indians का डंका, MLC 2023 का खिताब जीतकर बनाई अपनी साख, फैंस ने किया सलाम
मुंबई इंडियंस (Mumbai Indians) को आईपीएल 2023 में भले ही हार का सामना करना पड़ा हो, लेकिन अमेरिका...
વાપી: વાપીમાં રસ્તાઓ બિસ્માર બન્યા
વાપી: વાપીમાં રસ્તાઓ બિસ્માર બન્યા