औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
1TB स्टोरेज के साथ 2 अगस्त को आ रहा Honor Magic 6 Pro स्मार्टफोन, 180MP का होगा कैमरा
Honor Magic 6 Pro चाइना और ग्लोबल मार्केट में एंट्री करने के बाद अब भारत में भी लॉन्च के लिए...
মহানগৰীৰ নেডফি হাউচত চুক্তি স্বাক্ষৰ অনুষ্ঠান
মহানগৰীৰ নেডফি হাউচত চুক্তি স্বাক্ষৰ অনুষ্ঠান। আই চি চি আৰু নেডফিৰ মাজত বুজাবুজিৰ চুক্তি সম্পাদন।...
રાધનપુર : હોટલનું દબાણ દૂર કરવા કલેકટરનો આદેશ | SatyaNirbhay News Channel
રાધનપુર : હોટલનું દબાણ દૂર કરવા કલેકટરનો આદેશ | SatyaNirbhay News Channel
अबैध शराब परिवहन पर बोलेरो कार के साथ आरोपी गिरफ्तार
*पन्ना पुलिस द्वारा अवैध शराब परिवहन करने वाले आरोपियों के विरूद्ध की गई वैधानिक...