औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अहमदाबाद-एकता नगर-अहमदाबाद जनशताब्दी एक्सप्रेस
अगली सूचना तक निरस्त रहेगी
यात्री संख्या में कमी और ट्रेक मरम्मत कार्य के चलते 05 अगस्त 2022 से पुन: शुरू होने वाली ट्रेन...
સૌ પ્રથમ વખત દુધના ટેન્કરો સીધા ટ્રેનમાં મોકલશે ન્યુ રેવાડી...
સૌ પ્રથમ વખત દુધના ટેન્કરો સીધા ટ્રેનમાં મોકલશે ન્યુ રેવાડી...
વીંછીયાના અમરાપુર ગામે ચાર વર્ષના બાળકની હત્યા મામલે વિછીયા પોલીસે આરોપીની ધરપકડ કરી
વીંછીયાના અમરાપુર ગામે ચાર વર્ષના બાળકની હત્યા મામલે વિછીયા પોલીસે આરોપીની ધરપકડ કરી
श्रावणी तीज मेला महोत्सव प्रसिद्ध कवियों ने बांधा समा
श्रावणी तीज मेला महोत्सव आयोजन समिति की ओर से मंगलवार को कवि सम्मेलन आयोजित किया गया। अतिथि वेस्ट...