औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रोहा पतंजलि योग समिति के तत्वावधान में रोहा रिजॉनेंस विद्यापीठ में आज से अनुष्टित नि:शुल्क योग शिविर
रोहा पतंजलि योग समिति के तत्वावधान में रोहा रिजॉनेंस विद्यापीठ में आज से अनुष्टित नि:शुल्क योग...
કેનાલમાં થી 45 વર્ષના આધેડ નું શ-વ મળ્યું 2022 | Spark Today News
કેનાલમાં થી 45 વર્ષના આધેડ નું શ-વ મળ્યું 2022 | Spark Today News
दिवाळी पर्वात पणत्यांतून प्रकाश पेरणारा कुंभार अंधारातच"
मातीच्या पणत्या नामशेष होण्याच्या मार्गावर".
"दिवाळी पर्वात पणत्यांतून प्रकाश पेरणारा कुंभार...
Gujarat Results 2022: चर्चित चेहरे जिग्नेश मेवाणी चुनाव हारे, कांग्रेस से BJP में आए उम्मीदवार ने दी मात
गुजरात की वडगाम विधानसभा सीट(Vadgam Seat) से कांग्रेस उम्मीदवार जिग्नेश मेवाणी चुनाव हार गए हैं....