औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખેડા જિલ્લા સંકલન સમિતિની બેઠક યોજાઇ
ખેડા જિલ્લા સંકલન અને ફરિયાદ સમિતિની બેઠક આજે જિલ્લા કલેકટર કે. એલ. બચાણીની અધ્યક્ષતામાં...
दरा गांव के पास ट्रैक्टर से उछल कर नीचे गिरे मां-बेटे, 3साल के मासूम की मौत
कोटा. जिले के मोड़क थाना क्षेत्र में दरा गांव के पास 3साल का मासूम ट्रैक्टर के टायर के नीचे आने...
ખેરાલુથી સતલાસણા પંથકના લોકો પદયાત્રીકોને આવકારવા આતુર
ખેરાલુથી સતલાસણા પંથકના લોકો પદયાત્રીકોને આવકારવા આતુર