औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समजाला समता व बंधुत्त्वाची अनमोल शिकवण दिली आहे . आज प्रत्येकांनी ती शिकवण आत्मसात करणे नितांत गरजेचे आहे . असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरीया यांनी केले . जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी गांधी भवन येथील महात्मा गांधी पुतळ्यास आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना कांकरीया म्हणाले की , स्वच्छता अंतर्गत व बाह्य असायला हवी . अंतरमनाची स्वच्छता , मानवता , बंधुता जोपासणे , प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवी . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समता , बंधुता बरोबरच अहिंसेची अनमोल शिकवण दिली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
૧૮મીએ પાવીજેતપુર તાલુકાની ભીખાપુરા હાઇસ્કુલ ખાતે ”સેવા સેતુ કાર્યક્રમ” યોજાશે
૧૮મીએ પાવીજેતપુર તાલુકાની ભીખાપુરા હાઇસ્કુલ ખાતે ”સેવા સેતુ કાર્યક્રમ” યોજાશે...
*बून्दी पुलिस की विशेष अभियान साईबर शिल्ड के तहत लगातार कार्यवाही जारी*
जिला पुलिस अधीक्षक बून्दी राजेन्द्र कुमार मीणा (आई.पी.एस.) ने बताया की पुलिस मुख्यालय जयपुर राज....
মঙ্গলদৈ জেব্ৰা ফ'ৰ্চত জয়ন্ত হাজৰিকাৰ গীতৰ কৰ্মশালা
মঙ্গলদৈ জেব্ৰা ফৰ্চত জয়ন্ত হাজৰিকাৰ গীতৰ কৰ্মশালা। এতিয়া গৰমৰ বন্ধৰ সময়। গৰমৰ বন্ধৰ সময়ত সকলো...
'જેટલા EVM મશીનો લાવવા હોય એટલા લાવે, આ વખતે એમનો ગજ વાગવા દેવાના નથી'
'જેટલા EVM મશીનો લાવવા હોય એટલા લાવે, આ વખતે એમનો ગજ વાગવા દેવાના નથી'