औरंगाबाद , सातारा परिसरातील मनपा आयुक्त डॉ . अभिजित चौधरी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात होळकर चौक रस्त्यावर नमूद करण्यात आले की , गेल्या अनेकवर्षांपासून परिसरात मुलभूत प्रमाणात मोठ्या वाढल्याने वाहतूक अपघात होत आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत . वाळूच्या भरधाव ट्रकवर नियंत्रण नाही . या प्रश्नाची सोडवणूक करावी , या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे तात्काळ सुविध पुरवा , असे शहर जिल्हा उपाध्यक्ष असद पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહુવા તાલુકાના શેત્રાણા ગામે પુત્ર એ કરી પિતાની હત્યા.
મહુવા તાલુકાના શેત્રાણા ગામે પુત્ર એ કરી પિતાની હત્યા.
आगरा स्लाटर हाउस वेलफ़ेयर एसोसिएशन का गठन, इनको मिली जिम्मेदारी... .
आगरा: मीट व्यापार से जुड़े लोगों के लिए अब राहत की खबर हैं। महानगर में स्लाइटर हाउस वेलफ़ेयर...
7 सीटों पर उपचुनाव, कौन कहां से टिकट के दावेदार:परिवारवाद और जाति अहम फैक्टर
हरियाणा और जम्मू-कश्मीर चुनाव के बाद इलेक्शन कमीशन इस सप्ताह महाराष्ट्र और झारखंड के साथ देशभर...