औरंगाबाद , सातारा परिसरातील मनपा आयुक्त डॉ . अभिजित चौधरी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात होळकर चौक रस्त्यावर नमूद करण्यात आले की , गेल्या अनेकवर्षांपासून परिसरात मुलभूत प्रमाणात मोठ्या वाढल्याने वाहतूक अपघात होत आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत . वाळूच्या भरधाव ट्रकवर नियंत्रण नाही . या प्रश्नाची सोडवणूक करावी , या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे तात्काळ सुविध पुरवा , असे शहर जिल्हा उपाध्यक्ष असद पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त
नवसाला पावणाऱ्या , ऐतिहासिक टेंबे गणपतीचे आज विसर्जन
माजलगाव :- नवसाला पावणारा व १२२ वर्षांची परंपरा असलेल्या टेंबे गणपतीचे आज दि १० विसर्जन होणार...
સવિધાન બચાવો આવેદન પત્ર ની નોંધ લેવામાં નહીં આવે તો આંદોલન કરવામાં આવશે તેને લઈને મહારેલી કાઢવામાં
સવિધાન બચાવો આવેદન પત્ર ની નોંધ લેવામાં નહીં આવે તો આંદોલન કરવામાં આવશે તેને લઈને મહારેલી કાઢવામાં
अधिकारी भोगले यांचा कैकाडी समाजाच्या वतीने सन्मान
परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत,कारण अशी माणसं जीवनाचं तत्त्वज्ञान शिकलेली...
Parineeti Chopra के ससुराल में कौन-कौन है ? क्या करते हैं Raghav Chadha के मम्मी-पापा ?
Parineeti Chopra के ससुराल में कौन-कौन है ? क्या करते हैं Raghav Chadha के मम्मी-पापा ?