बीड जिल्ह्यातील नांदुर घाट तसेच धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद हे गावे जिल्ह्यातून वेगळे असले तरी किलोमीटरने मात्र तीन ते चार किलोमीटर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद. पारा. डोंगरेवाडी व इतर गावे दळणवळणासाठी व इतर रोजच्या व्यवहारासाठी शिक्षणासाठी नांदूर घाटला येतात. परंतु ये जा करत असताना नांदुर घाट जवळ असलेल्या पापनाशी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे दोन ते तीन महिने शैक्षणिक नुकसान होते. शेतकऱ्यांची नांदुर घाट व्यापार पेठ असल्यामुळे दळणवळणासाठी त्यांना देखील अडचणी येतात. त्यामुळे या सर्व गावातील लोकांनी प्रशासनाला अशी मागणी केली आहे की पापनाशी नदीवर तात्काळ आम्हाला पुल करून द्यावा जेणेकरून आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल हे काम जिल्हा हद्दीवर असल्यामुळे काम होत नाही काम रखडले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशासनाने आमची दखल घेऊन तात्काळ पापनाशी नदीवर पूल करून द्यावा अशी मागणी फकराबाद व नांदूर घाटच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पत्रकार सुरेश जाधव संत भगवान बाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.. संत भगवान बाबा उत्सव समिती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
बीड (प्रतिनिधी)- संत भगवान बाबा जयंती उत्सव समिती पाटोदा...
TMC सांसद सिंधिया से बोले- आप लेडी किलर हैं:बोले- सुंदर हैं तो जरूरी नहीं कि अच्छे आदमी हैं, विलेन भी हो सकते हैं
TMC सांसद कल्याण बनर्जी ने लोकसभा में बुधवार को BJP सांसद ज्योतिरादित्य सिंधिया को लेडी किलर कहा।...
5000mAh बैटरी और 33W फास्ट चार्जिंग फीचर के साथ आ रहा Realme का सबसे पतला 5G फोन, आज हो रहा लॉन्च
रियलमी आज अपने यूजर्स के लिए एक नया 5G स्मार्टफोन लॉन्च कर रहा है। हम यहां रियलमी के realme C67...
Unemployment in MP: 38 लाख बेरोजगारों ने कराया रजिस्ट्रेशन, केवल 21 को मिली सरकारी नौकरी
एमपी में युवाओं को रोजगार देने का दावा करने वाली सरकार की पोल उसके ही एक जवाब ने खोल दी है।...