बीड जिल्ह्यातील नांदुर घाट तसेच धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद हे गावे जिल्ह्यातून वेगळे असले तरी किलोमीटरने मात्र तीन ते चार किलोमीटर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद. पारा. डोंगरेवाडी व इतर गावे दळणवळणासाठी व इतर रोजच्या व्यवहारासाठी शिक्षणासाठी नांदूर घाटला येतात. परंतु ये जा करत असताना नांदुर घाट जवळ असलेल्या पापनाशी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे दोन ते तीन महिने शैक्षणिक नुकसान होते. शेतकऱ्यांची नांदुर घाट व्यापार पेठ असल्यामुळे दळणवळणासाठी त्यांना देखील अडचणी येतात. त्यामुळे या सर्व गावातील लोकांनी प्रशासनाला अशी मागणी केली आहे की पापनाशी नदीवर तात्काळ आम्हाला पुल करून द्यावा जेणेकरून आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल हे काम जिल्हा हद्दीवर असल्यामुळे काम होत नाही काम रखडले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशासनाने आमची दखल घेऊन तात्काळ पापनाशी नदीवर पूल करून द्यावा अशी मागणी फकराबाद व नांदूर घाटच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भिडे गुरुजी बाबत आ.प्रणिती शिंदे यांच वक्तव्य
भिडे गुरुजी बाबत आ.प्रणिती शिंदे यांच वक्तव्य
महाकाल की शाही सवारी में शामिल हुए CM शिवराज, पत्नी के साथ की चंद्रमौलेश्वर की पूजा! MP News
महाकाल की शाही सवारी में शामिल हुए CM शिवराज, पत्नी के साथ की चंद्रमौलेश्वर की पूजा!
Arvind Kejriwal ने Manish Sisodia, Satyendra Jain पर बड़ी बात बोल दी |
Arvind Kejriwal ने Manish Sisodia, Satyendra Jain पर बड़ी बात बोल दी |
ভজোত ৰাষ্ট্ৰীয় একতা দিৱস উপলক্ষে সমদল যাত্ৰা
ৰাষ্ট্ৰীয় একতা দিৱস উপলক্ষে চিআৰপিএফৰ উদ্যোগত সোণাৰিৰ ভজোত সমদল যাত্ৰা উলিওৱা হয়।...