कन्नड : तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी , अशी मागणी माजी आमदार नामदेव यांनी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे नायब तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्याकडे निवेदनावर बुधवारी केली . कन्नड तालुक्यातील पवार आठही महसूल मंडळांत गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे . त्यामुळे मका , कपाशी , तूर , मोसंबी , सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे . कन्नड़ तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून ६३.३ मिमी पावसाची नोंद आहे . यामध्ये चापानेर मंडळात तर सर्वाधिक म्हणजे ९ ३.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे . करंजखेडा , नाचनवेल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना अजूनही शासनाकडून पंचनामे सुरू नाही . त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर माजी आमदार नामदेव पवार , याकूब शेख , शिवाजी थोरात , गणेश शिंदे , पठाण महेमुदखा , विजय चव्हाण , शेख आसद , बाबासाहेब वरपे , जगन्नाथ पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जांबुत मध्ये बिबटयाचा बंदोबस्त करण्यासाठी आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
जांबुत मध्ये बिबटयाचा बंदोबस्त करण्यासाठी आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
सर्व हिंदू समाज ने प्रदर्शन कर विरोध जताया, राष्ट्रपति के नाम दिया ज्ञापन
सर्व हिंदू समाज ने प्रदर्शन कर जताया विरोध
इटावा
बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों के...
જિલ્લા આરોગ્યકર્મીઓના સૂત્રોચ્ચાર અન્ય સમાચાર | Gstv Gujarati News
Rajkot : જિલ્લા આરોગ્યકર્મીઓના સૂત્રોચ્ચાર અન્ય સમાચાર | Gstv Gujarati News