औरंगाबाद: करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी बस जळाली होती . या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली . हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे . त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल . त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल . स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले . बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल , असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते . त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले . या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता , पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते . पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Lok Sabha Elections 2024: लोकसभा चुनाव से पहले EC की तैयारियां शुरू, सीमाओं पर सुरक्षा को लेकर अधिकारियों के साथ होगी बैठक
नई दिल्ली। चुनाव आयोग लोकसभा चुनाव से पहले सीमाओं पर सुरक्षा का आकलन करने के लिए...
ગુજરાતમાં કોંગ્રેસના ગઢમાં પડ્યું સૌથી મોટું ગાબડું,મોહનસિંહ રાઠવા કેસરિયા રંગે રંગાયા
ગુજરાત વિધાનસભાની ચૂંટણીની જાહેરાત થતાની સાથે જ સમગ્ર ગુજરાત રાજ્યમાં રાજકીય મોરચે ભારે ગરમાવા...
इंजीनियर देवेंद्र के बेटे ने कलेक्टर को दिया ज्ञापन
इंजीनियर देवेंद्र के बेटे ने कलेक्टर को दिया ज्ञापन
कोटा रिवर फ्रंट पर 7 माह पहले मोल्ड...