औरंगाबाद: करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी बस जळाली होती . या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली . हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे . त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल . त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल . स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले . बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल , असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते . त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले . या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता , पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते . पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
फिल्म 'द साबरमती रिपोर्ट' की संसद में स्क्रीनिंग:PM समेत कई नेता देखने पहुंचे; फिल्म गोधरा कांड पर बनी, तब मोदी गुजरात के CM थे
संसद के बालयोगी ऑडियोटोरियम में फिल्म द साबरमती रिपोर्ट की स्पेशल स्क्रीनिंग हो रही है। फिल्म...
हिंदू सनातन एकता यात्रा में 111 गाड़ियों में श्रद्धालुओं को लेकर शामिल होंगे:- गुनौर विधायक डॉ राजेश वर्मा
हिंदू सनातन एकता यात्रा में 111 गाड़ी मैं श्रद्धालुओं को लेकर शामिल होंगे :- विधायक डॉ राजेश...
Shahrukh Khan ने बेटी Suhana Khan के साथ किए इस मंदिर के दर्शन, Nayanthara भी साथ आई नज़र |SRK
Shahrukh Khan ने बेटी Suhana Khan के साथ किए इस मंदिर के दर्शन, Nayanthara भी साथ आई नज़र |SRK