औरंगाबाद: करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी बस जळाली होती . या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली . हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे . त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल . त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल . स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले . बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल , असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते . त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले . या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता , पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते . पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  परभणी जिल्ह्याच्या विकासाकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या घोषणा* 
 
                      परभणी, दि.१७ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद येथे...
                  
   सिर्फ 699 रुपये में मिल रहे 4G फोन, तगड़ा है Mukesh Ambani का दीवाली गिफ्ट; ऐसे उठाएं फायदा 
 
                      JioBharat K1 Karbonn और JioBharat V2 4G दोनों ही फीचर फोन की कीमत कम हो गई है। दीवाली के मौके पर...
                  
   The 72nd 'Indian Foundry Congress' and the '20th IFEX' will be held at the state-of-Art BIEC on 2-4th February 2024. 
 
                      January 30, 2024
The 72nd 'Indian Foundry Congress' and the '20th IFEX' will be held at the...
                  
   
सत्ता की लालच में महिला सम्मान और देश के आत्मसम्मान के साथ खिलवाड़ कर रही भाजपा, राहुल गांधी का आरोप 
 
                      नई दिल्ली,  कांग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) ने शुक्रवार को आरोप लगाया कि...
                  
   *ढोरखेडा ते शिरपूर आणि रिठद चिखली काँग्रेसच्या आजादी गौरव यात्रेला प्रतिसाद* 
 
                       
      " ना पूछो जमानेसे की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है की हम...
                  
   
  
  
 