औरंगाबाद :वाळूज परिसरात दोन महिन्यांत डेंग्यू , कावीळ , मलेरियाने ८ रुग्ण दगावले आहेत . मात्र , शासनदरबारी केवळ ३ रुग्ण दगावल्याची नोंद आहे . तसेच , विविध खासगी रुग्णालयांत ६७ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत . परंतु , आरोग्य विभागाकडे चार रुग्णांची नोंद आहे . त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे . हाताबाहेर जाणाऱ्या या परिस्थितीचे गांभीर्य आरोग्य विभाग , स्थानिक ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणेने लक्षात घेण्याची गरज आहे . अन्यथा मृत्यूचा वाढता आकडा कमी करणे शक्य होणार नाही , अशी चिंता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे . दोन दिवसांपूर्वीच कावीळ व डेंग्यूसदृश आजाराने बजाजनगरातील खासगी शाळेतील दहावीच्या वर्गातील मुलीचा मृत्यू झाला . लग्नानंतर १३ वर्षांनी जन्माला आलेल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला . यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने दौलताबाद आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या बजाजनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली . त्यावेळी असे निदर्शनास आले की , दोन महिन्यांत डेंग्यूने ३ रुग्णांचा मृत्यू झाला , तर अन्य चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
BSF Jawan killed, 2 Assam Rifles personals injured in firing between Security forces, insurgents in
Manipur
BSF Jawan killed, 2 Assam Rifles personals injured in firing between Security forces, insurgents...
ધનેરામાં કોંગ્રેસમાં ફરી નાથાભાઇ પટેલ રિપીટ થયા @GUJARAT NATIONAL TV NEWS
ધનેરામાં કોંગ્રેસમાં ફરી નાથાભાઇ પટેલ રિપીટ થયા @GUJARAT NATIONAL TV NEWS
ધર્મજ ગામે શ્રદ્ધાંજલિ કાર્યક્રમ યોજાયો
પેટલાદ તાલુકાના ધર્મજ ગામે મોરબી દુર્ઘટનામા અવસાન પામેલા લોકોને શ્રદ્ધાંજલિ આપવાનો કાર્યક્રમ...