तरुणांनी शहराला कचरामुक्त करण्याची घेतली शपथ केंद्र शासनाद्वारे पुकारलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . शहराच्या तरुणांनी मोठ्या संख्येत भाग घेऊन ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ . अभिजित चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी नागरिकांसोबत मिळून स्वच्छ अमृत महोत्सव साजरा करीत आहेत . भारताचे स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतरुपी वर्ष साजरा करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने स्वच्छ अमृत महोत्सव आयोजित केला आहे . या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटीने सप्टेंबर १६ व १७ दोन दिवस स्वच्छतेची लोकसहभाग मोहीम हाती घेतली होती
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Bulletin Live 12:30PM || ATB NEWS || 26-08-2022 ||
Bulletin Live 12:30PM || ATB NEWS || 26-08-2022 ||
Millets Benefits: क्या आप जानते हैं कौन से मिलेट्स कब खाने से मिलते हैं शरीर को सबसे ज्यादा फायदे?
मिलेट्स (Millets Benefits) बहुत ही फायदेमंद अनाज है। इनमें हमारे शरीर के लिए कई जरूरी पोषक तत्व...
INDIA Alliance की तरफ से Nitish Kumar को मिला PM पद का ऑफर, जानिए क्यों ठुकराया | JDU | Aaj Tak
INDIA Alliance की तरफ से Nitish Kumar को मिला PM पद का ऑफर, जानिए क्यों ठुकराया | JDU | Aaj Tak