तरुणांनी शहराला कचरामुक्त करण्याची घेतली शपथ केंद्र शासनाद्वारे पुकारलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . शहराच्या तरुणांनी मोठ्या संख्येत भाग घेऊन ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ . अभिजित चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी नागरिकांसोबत मिळून स्वच्छ अमृत महोत्सव साजरा करीत आहेत . भारताचे स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतरुपी वर्ष साजरा करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने स्वच्छ अमृत महोत्सव आयोजित केला आहे . या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटीने सप्टेंबर १६ व १७ दोन दिवस स्वच्छतेची लोकसहभाग मोहीम हाती घेतली होती
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'मोदी की यात्रा से मजबूत होंगे संबंध, भारत के साथ मिलकर सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्र बनाना चाहता है अमेरिका'
नई दिल्ली, भारत के साथ मिलकर अमेरिका सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्र बनाना चाहता है। भारत के...
પાવાગઢ આઇ.ટી.આઇ ખાતે જિલ્લા કક્ષાનો ઔધોગિક રોજગાર ભરતીમેળો તથા સ્વરોજગાર માર્ગદર્શન શિબિર યોજાઈ.
જિલ્લા રોજગાર વિનિમય કચેરી પંચમહાલ દ્વારા આઇ.ટી.આઇ પાવાગઢ (હાલોલ) ખાતે મહિલા તથા પુરુષ ઉમેદવારો...
एनएसयूआई ने नोट उड़ाकर किया दिल्ली में प्रदर्शन..जानिए क्या पूरा मामला
पहले नीट की परीक्षा और अब नेट यूजीसी की परीक्षा रद्द होने पर कांग्रेस छात्र संगठन (NSUI) के...