मेहकर:- नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मेहकर तालुक्यातील बदलापूरच्या युवा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आज १० सप्टेंबर रोजी सकाळी दहाची घटना उधडकिस आली.गणेश मारुती 40 वर्ष राहणार बदनापूर तालुका मेहकर मेहकर आत्महत्या करण्यासाठी यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यावर ती कुटुंबाचा उदरनिर्वा करत होते मात्र सततची नापी की शेतीची शेतीची वाढता खर्च यामुळे उपेक्षित अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाहता गेला त्यामुळे ते निर्देशक होते त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण झोपेत असताना रात्री दोन ते तीन च्या सुमारास त्यांनी गावाशेजारील गोंधळाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पंचनामा केला असून आकसनिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aurangabad : शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी मनसेचे आंदोलन
Aurangabad : शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी मनसेचे आंदोलन
3 STEPS TO IMPROVE GUT MICROBIOME | Improve gut bacteria diversity
3 STEPS TO IMPROVE GUT MICROBIOME | Improve gut bacteria diversity
सुप्रिया सुळे यांना अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ केल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक...
मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे विरोधकांना शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत आले आहे. सत्तार...
Cyclone Biparjoy: Kachchh में तूफान को लेकर बड़ा खतरा, समंदर किनारे बसे गांव कराए जा रहे खाली
Cyclone Biparjoy: Kachchh में तूफान को लेकर बड़ा खतरा, समंदर किनारे बसे गांव कराए जा रहे खाली
आंदोलक पत्रकारांनी प्रकट वीर हनुमान मंदिरात अतिक्रमण काढण्यासाठी घातले साकडे
आंदोलक पत्रकारांनी प्रकट वीर हनुमान मंदिरात अतिक्रमण काढण्यासाठी घातले साकडे