राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
लांजा वेरळ घाटात कंटेनर पलटी, चालक बचावला
लांजा : येथील अवघड वळण असलेल्या वेरळ घाटात आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईच्या...
Bajaj-Triumph ने मिलकर बेचीं 50 हजार से ज्यादा 400 CC बाइक्स
ट्रायम्फ ने अमेरिका जापान जर्मनी यूके और ऑस्ट्रेलिया जैसे देशों सहित दुनिया भर में स्क्रैम्बलर...
बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट..शेयर मार्केट के किंग राकेश झुनझुनबाला का 62 वर्ष की उम्र में निधन
दलाल स्ट्रीट के बिग बुल राकेश झूनझूनवाला का आज सुबह निधन हो गया! मुंबई के ब्रिच केंडी अस्पताल ने...
रोजाना खाएं अंडे, तो शरीर पर कैसा होगा असर? नुकसान से बचा लेगी ये जरूरी बात
Daily Eating Eggs Effects: प्रोटीन से भरपूर होने के साथ-साथ अंडा और भी कई मामलों में...
વરસાદે વીરામ લીધો-કુબડા-ગોવીંદપુર, સુખપુર-ક્રાંગસા વિસ્તારમાં સોળેઆની વરસ
વરસાદે વીરામ લીધો-કુબડા-ગોવીંદપુર, સુખપુર-ક્રાંગસા વિસ્તારમાં સોળેઆની વરસ