राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Violence: झारखंड समेत तीन राज्यों में फिर भड़की हिंसा, जमशेदपुर में इंटरनेट बंद; सोनीपत में धर्मस्थल में बवाल
नई दिल्ली, आनलाइन डेस्क। Violence in Jharkhand, Chhattisgarh and Haryana: झारखंड, छत्तीसगढ़...
बरेली के SRMS मेडिकल कॉलेज के पोस्टमार्टम हाउस में अपने चारों टांगों से सीढ़ी चलने का वीडियो वायरल
बरेली के SRMS मेडिकल कॉलेज के पोस्टमार्टम हाउस में अपने चारों टांगों से सीढ़ी चलने का वीडियो वायरल
अहमदाबाद हवाई अड्डे पर ऊष्मापूर्ण स्वागत किया
अहमदाबाद हवाई अड्डे पर ऊष्मापूर्ण स्वागत किया
नातेपुतेत मुख्य बाजारपेठेत घरफोडी
नातेपुते शहराच्या मुख्य पेठेतील हनुमान चौकात
राहणारे सेवानिवृत्त शिक्षक शिरीष पांडुरंग दिक्षीत...
એક ગામ જ્યાં રક્ષાબંધનની ઉજવણી થતી નથી
800 વર્ષ થી રક્ષાબંધનનું પર્વ ભાદરવા સુદ તેરસના દિવસે ઉજવાય છે
ભાઈ બહેનના પવિત્ર બંધન અને...