बीड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर हमेशा कोणते ना कोणते संकट येतं राहते कधी पाऊस पडत नाही म्हणुन पिके जळून जातात तर कधी अतिवृष्टी होऊन पिके वाहुन जातात शेतकरी हमेशा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो आणि कोणते नुकसान झाले तर लवकर नुकसान भरपाई मिळत नाही. बीड तालुक्यात गुरुवार च्या पहाटे विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला या पाऊसात तालुक्यांतील मौजे म्हाळस जवळा येथील शेतकरी अशोक राम कदम हे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कदम वस्ती येथे राहतात रात्री झालेल्या पावसात अशोक कदम यानी झाडाखाली बांधलेल्या बैलावर विज पडली विज पडल्याने अंदाजे किंमत ४५.००० रूपये किमतीचा बैलाचा जागीच मृत्यु झाला आहे. तरी अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच दुसरी घटना वाकनाथपुर शिवारात लिंबाजी खाकरे यांच्या जनावराच्या गोठ्याच्या काही अंतरावर देखील लिंबाच्या झाडावर विज पडली पण सुदैवाने तेथें कोणतेही नुकसान झाले नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Kawasaki India अपनी इन बाइक्स पर दे रही 60 हजार तक का बंपर डिस्काउंट, Eliminator 500 से लेकर W175 लिस्ट में शामिल
Kawasaki India द्वारा पेश की जा रही छूट की बात करें तो Vulcan S को 60000 रुपये के वाउचर के साथ...
બ્રાઝિલમાં દરિયા કિનારે હજારોની સંખ્યામાં મગર જોવા મળ્યા હતા.
બ્રાઝિલમાં દરિયા કિનારે હજારોની સંખ્યામાં મગર જોવા મળ્યા હતા.
नवल सागर के तट पर युवाओं ने किया श्रमदान पूरा करकट और अपशिष्ट पदार्थों को एकत्रित कर की साफ सफाई
बूंदी । नेहरू युवा केन्द्र,युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार के तत्वाधान...
કાલોલ પોલીસ મથકે ડીજે સંચાલકોની બેઠક યોજાઈ. ધ્વની પ્રદૂષણ અને સાઉન્ડ લિમિટેશન ના ભંગ બદલ કાર્યવાહી થશે.
બે રોકટોક વાગતા ડીજે સામે પોલીસે કાર્યવાહી હાથ ધરી છે શુક્રવારે કાલોલ પોલીસ મથકે સીની પીએસઆઈ સી...
ઓલપાડ તાલુકાના અસનાડ ગામના ‘સંસ્કૃતિ સખી મંડળે’ પિત્ઝાને આપ્યું નવું રૂપ
શક્તિના સન્માન અને તેમની આગવી ઓળખ પ્રસ્થાપિત કરવા રાજ્ય સરકાર અનેક કલ્યાણકારી પગલાઓ લઈ રહી છે....