यवतमाळ दि. 22 : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असून ज्यांनी शेतकऱ्यांनी अद्यापही ई-के.वाय.सी. केली नसेल त्यांनी ई-के.वाय.सी. पूर्ण करावी तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांन देखील ई-के.वाय.सी. करायला सांगावें, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे पी.एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केलंय. तरी सर्व शेतकऱ्यांनी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी लगेच ई-के.वाय.सी. पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
पी.एम. किसान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के.वाय.सी. ३१ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/08/nerity_45290fc3078945ad550f5b7b31d8674b.jpg)
![Like](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/like.png)