पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून, प्रशासकीय कामकाजातील अनेक घटना पत्रकारांमुळे समोर येतात. योग्य प्रशासन निर्माण करण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. असे मत प्रतिपादन भारतीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळाचे सचिव शरद पाटील यांनी केले. येथील पत्रकार सुभाष पाटील यांना जिल्हा परिषद चा पत्रकारांच्यासाठी असलेला यावर्षीचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. या निमित्त त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री शरद पाटील बोलत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
শাৰদীয় দুৰ্গা পুজা ২৮ৰ পৰা ২অক্টোবৰলৈকে।ৰহাতো ব্যাপক প্ৰস্তুতি।দেৱীৰ গজত আগমন দোলাত গমন।
সমাগত শাৰদীয় দূৰ্গোৎসব,অহা ২৮চেপ্তম্বৰৰ পৰা ২অক্টোবৰ লৈকে অনুষ্ঠিত হব শাৰদীয় দুৰ্গা...
नगर परिषद नही कर रही कुंजविहार काॅलोनी के पट्टे जारी-हेमंत
बून्दी। शहर के नैनवा रोड पर स्थित कुंज विहार कॉलोनी के पट्टे जारी किए जाने की मांग को लेकर...
ગાંધીધામમાં વિધાનસભા ચૂંટણી માટે અપક્ષ ઉમેદવારનું ફોર્મ ભરાશે
**પ્રિય. મિત્રો આપ અને સમાજ ના આગેવાનો વડીલો આપ સૌને ને નમસ્કાર સાથે જાણાવાનું કે આપના લોક પ્રિય...
સિહોર શહેરમાં વિજયાદશમી ની ઉજવણી કરી
અ-ધર્મ ઉપર ધર્મના વિજયના પ્રતિક સમાન વિજયાદશમીના અવસરે શસ્ત્ર પૂજનનુ અનન્ય મહત્વ...