पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून, प्रशासकीय कामकाजातील अनेक घटना पत्रकारांमुळे समोर येतात. योग्य प्रशासन निर्माण करण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. असे मत प्रतिपादन भारतीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळाचे सचिव शरद पाटील यांनी केले. येथील पत्रकार सुभाष पाटील यांना जिल्हा परिषद चा पत्रकारांच्यासाठी असलेला यावर्षीचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. या निमित्त त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री शरद पाटील बोलत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
দুধনৈত সংবাদ মেল৷
দুধনৈ মহাবিদ্যালয় সোণালী জয়ন্তী বৰ্ষৰ শুভাৰম্ভণি অনুষ্ঠান ৪ আগষ্টত অনুষ্ঠিত হব বছৰ যোৱা কাৰ্যসূচী৷
Remedies for Gas: गैस की वजह से हो रहा है पेट में तेज दर्द, तो बिना दवाओं के इन उपायों से पाएं राहत
तला-भुना ज्यादा खाना खाने की वजह से कई बार पेट में गैस बनने लगती है। जिसकी वजह से कई बार पेट में...
शिक्षक दिवस पर विद्यार्थी शिक्षको से संभाली कमान*
*शिक्षक दिवस पर विद्यार्थी शिक्षको से संभाली कमान*
रेवदर कस्बे के आदर्श विद्या मंदिर...
Farmer Protest: Chandigarh में किसान आंदोलन पर बड़ी बैठक, 3 केंद्रीय मंत्री रहेंगे मौजूद | MSP News
Farmer Protest: Chandigarh में किसान आंदोलन पर बड़ी बैठक, 3 केंद्रीय मंत्री रहेंगे मौजूद | MSP News