पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून, प्रशासकीय कामकाजातील अनेक घटना पत्रकारांमुळे समोर येतात. योग्य प्रशासन निर्माण करण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. असे मत प्रतिपादन भारतीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळाचे सचिव शरद पाटील यांनी केले. येथील पत्रकार सुभाष पाटील यांना जिल्हा परिषद चा पत्रकारांच्यासाठी असलेला यावर्षीचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. या निमित्त त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री शरद पाटील बोलत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
समस्त अधिकारियों को दैनिक जन सुनवाई करने के निर्देश, आमजन को राहत प्रदान करने के साथ संतुष्टि प्रतिशत में वृद्धि लाएं
बाड़मेर,10 नवंबर l राज्य सरकार की मंशा के अनुरूप बाड़मेर जिला कलक्टर टीना डाबी ने आमजन की समस्याओं...
WhatsApp के इस फीचर के साथ भेज रहे हैं प्राइवेट डेटा तो ध्यान दें, सेकेंडों में लीक हो सकती है आपकी जानकारी
WhatsApp View Once Setting अगर आप भी वॉट्सऐप पर प्राइवेट डेटा शेयर करते हैं तो ये जानकारी आपके...
एसिडिटी और गैस का इलाज | 3 Ways to Get Relief from Gas & Acidity
एसिडिटी और गैस का इलाज | 3 Ways to Get Relief from Gas & Acidity
श्रीक्षेत्र कपिलधार धबधबा घेतोय रौद्ररूप धारण@india report
श्रीक्षेत्र कपिलधार धबधबा घेतोय रौद्ररूप धारण@india report
सावधान ! अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग, अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न
व्हिडिओ कॉलद्वारे समोरच्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून लाखो रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल...