मुंबई-गोवा महामार्गासाठी आता कोकणवासीय चाकरमानी एकवटले आहेत. मुंबईत झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात मंत्रालयासमोर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची तयारी चाकरमान्यांनी केली आहे. जनआक्रोश मेळाव्याला चाकरमान्यांची मोठी उपस्थिती होती. सुमारे बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू झालेले काम एक तप उलटले, तरी अपूर्ण अवस्थेत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे आजपर्यंत अपघाताच्या दोन हजारांच्या वर नागरिकांचे बळी गेले असून पाच हजारांच्या वर प्रवासी जायबंदी झाले आहेत. कोकणातील विविध संस्था, संघटना यांच्यावतीने आजवर अनेक अर्ज विनंत्या केल्या असून त्याला शासन, प्रशासनाने केराची टोपली दाखवली गेली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती असे नाव विचारात आणले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વિધાનસભા ચૂંટણી પહેલા અખિલ ભારતીય કોળી સમાજ દ્વારા ચોટીલા ખાતે સમાજ શકિત પ્રદર્શનનું આયોજન કરવા...
વિધાનસભા ચૂંટણી પહેલા અખિલ ભારતીય કોળી સમાજ દ્વારા ચોટીલા ખાતે સમાજ શકિત પ્રદર્શનનું આયોજન કરવા...
श्रमिक प्राण महेन्द्र नाथ शर्मा स्मृति अंतर बागान फुटबॉल टूर्नामेंट में आज मोरान चाय बागान की जीत
श्रमिक प्राण महेन्द्र नाथ शर्मा स्मृति अंतर बागान फुटबॉल टूर्नामेंट में आज मोरान चाय बागान की जीत...
रोटरी मुक्तिधाम में जन्मदिन पर वृक्षारोपण किया।
आज रोटरी मुक्तिधाम में अध्यक्ष के सी वर्मा जी का जन्मदिन 21 पौधे लगाकर एक पेड़ मां के नाम...
Vande Bharat trains now operational on 13 routes in India.
Prime Minister Narendra Modi on Saturday dedicated 12th Vande Bharat Express train to...
सहकार से समृद्धि अंतर्गत सहकारिता पर जागरूकता कार्यक्रम आयोजित
सहकारी प्रबंध संस्थान जयपुर द्वारा दी बूंदी सेंट्रल कोऑपरेटिव बैंक प्रधान कार्यालय में सहकारिता...