मुंबई-गोवा महामार्गासाठी आता कोकणवासीय चाकरमानी एकवटले आहेत. मुंबईत झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात मंत्रालयासमोर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची तयारी चाकरमान्यांनी केली आहे. जनआक्रोश मेळाव्याला चाकरमान्यांची मोठी उपस्थिती होती. सुमारे बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू झालेले काम एक तप उलटले, तरी अपूर्ण अवस्थेत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे आजपर्यंत अपघाताच्या दोन हजारांच्या वर नागरिकांचे बळी गेले असून पाच हजारांच्या वर प्रवासी जायबंदी झाले आहेत. कोकणातील विविध संस्था, संघटना यांच्यावतीने आजवर अनेक अर्ज विनंत्या केल्या असून त्याला शासन, प्रशासनाने केराची टोपली दाखवली गेली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती असे नाव विचारात आणले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शिरूर तालुक्यातील उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा
करंदीच्या माजी उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची केली जमीन...
संस्कार कॉलनीतील घरफोडी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल@india report
संस्कार कॉलनीतील घरफोडी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल@india report
कांग्रेस प्रवक्ता मनीष मेवाड़ा को गुजरात पुलिस ने किया डिटेन लाखों की राशि की धोखाधड़ी का बताया जा रहा है मामला एसपी हनुमान प्रसाद मीणा ने की पुष्टि
बूंदी से बड़ी खबर
कांग्रेस प्रवक्ता मनीष मेवाड़ा को गुजरात पुलिस ने किया डिटेन
गबन...
1100 रुपए की साड़ी पहन मोनालिसा ने बरपाया कहर, सिजलिंग लुक देख थम जाएंगी निगाहें!
भोजपुरी के साथ-साथ बंगाली टीवी में ‘बंगाली बौदी’ के नाम से पॉपुलर एक्ट्रेस मोनालिसा...
शेख हसीना ने पीएम मोदी को दिया बांग्लादेश आने का न्योता, कहा- मैत्रीपूर्ण संबंध होंगे मजबूत
नई दिल्ली। बांग्लादेश की प्रधानमंत्री शेख हसीना दो दिवसीय भारत के दौरे पर नई दिल्ली पहुंची...