औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मत व्यक्त केलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की, "माझी, शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा माझं लक्ष राज्यमंत्रिमंडळाकडे लागलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? कारण हा पहिला प्रसंग नाही. याआधी टीईटीचा घोटाळा समोर आला आहे. ओला दुष्काळ कुठे आहे हे देखील समोर आलं आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नरेश बाकलीवाल बने टैक्स बार एसोसिएशन के अध्यक्ष
नरेश बाकलीवाल टैक्स बार एसोसिएशन के अध्यक्ष बनेबूंदी। हरियाली रिसोर्ट पर आयेजित टैक्स बार...
2024 Kawasaki Z650RS 6.99 लाख रुपये की कीमत में हुई लॉन्च, जानिए क्या हुआ है बदलाव
लेटेस्ट लॉन्च बाइक के लिए कंपनी ने बुकिंग लेना शुरू कर दिया है। इसके लिए ग्राहक निर्माता की...
न्यूली पेरेंट्स Deepika Padukone-रणवीर सिंह से मिलने पहुंचे Shah Rukh Khan, बेटी के जन्म पर दी बधाई
दीपिका पादुकोण और रणवीर सिंह के जीवन में हाल ही में खुशियों की बहार आई है। हाल ही में...
संसद का शीतकालीन सत्र 25 नवंबर से:20 दिसंबर तक चलेगा; वन नेशन-वन इलेक्शन और वक्फ विधेयक बिल पेश होने के आसार
18वीं लोकसभा का पहला शीतकालीन सत्र 25 नवंबर से शुरू होगा। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार सत्र 20...