संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा महिला आघाडी तर्फे जाहीर निषेध औरंगाबाद प्रतिनिधी मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते संभाजी भिडे हे मंत्रालयात गेले असता तेथे एका महिला पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकारास तू पहिले कपाळाला टिकली लावून ये नंतर मी तुझ्याशी बोलतो असे बोलून तिच्याशी बोलणे टाळले त्यांच्या या वक्तव्याचा शहरातील काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला व त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शहरातील क्रांती चौक येथे संभाजी भिडे यांच्या फोटोस चपला मारण्यात येऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला व संभाजी भिडे यांनी महिला वर्गाची जाहीर माफी मागावी संभाजी भिडे हे प्रसिद्धीसाठी महिलांविरुद्ध सतत काहीतरी वक्तव्य करत असतात अशा या वाचाळ संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी ही यावेळेस करण्यात आली. यावेळेस संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी ही केली या कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Jonying
ગુજરાતી 24 કલાક ન્યૂઝ કામ કરવા માંગતા હોઈ તો આમારો સંપક કરી 9662530960
जिले मे विभिन्न कार्यक्रम आयोजित कर पुलिस अधिकारियों द्वारा यातायात नियमों एवं साईबर सुरक्षा के बारे मे किया जा रहा है जागरुक ।
जिला पुलिस अधीक्षक बून्दी राजेन्द्र कुमार मीणा ने बताया कि पुलिस मुख्यालय राजस्थान जयपुर के...
आमदार कुमार आयलानी जी की और से हर घर तिरंगा अभियान के तहत निकली गयी भव्य रैली Pci news
आमदार कुमार आयलानी जी की और से हर घर तिरंगा अभियान के तहत निकली गयी भव्य रैली Pci news
18 माह से फरार लुटेरी दुल्हन सहित दो दलाल गिरफ्तार।
जिला पुलिस अधीक्षक बून्दी हनुमान प्रसाद ने बताया कि मुल्जिमान समना शर्मा, सविता चावरे, लखन...
blo દ્વારા 80 વર્ષથી વધુની વય ના મતદારોનો રૂબરૂ સંપર્ક કરી વિનંતી પત્ર આપવાની કામગીરી કરી
blo દ્વારા 80 વર્ષથી વધુની વય ના મતદારોનો રૂબરૂ સંપર્ક કરી વિનંતી પત્ર આપવાની કામગીરી કરી