सामाजिक समता अभियान (SSA)च्या वतीने संविधान गौरव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दिं 27 नोव्हेंबर 2022 रोजी बीड येथे सामाजिक समता अभियान बीडच्या वतीने संविधान दिनानिमित्त " संविधान गौरव परिषद " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "भारतीय संविधान सुवर्ण महोत्सवी वाटचाल व आजचे वास्तव " या विषयावर परिषदेत मंथन होणार आहे ,त्याचबरोबर काव्य सत्र इत्यादी कार्यक्रमाचे अायोजन केले आहे . यात प्रा.डाॅ.शुद्धोधन कांबळे (नांदेड) प्रा श्रीकिशन मोरे (औ.बाद) , वाचनवेलचा राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार मिळवणारे शाहीर कवी विलास सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत ,असे आवाहन सामाजिक समता अभियान व संविधान सुवर्ण महोत्सव समिती च्या वतीने करण्यात येत आहे . या कार्यक्रमाचे ठिकाण : सामाजिक न्याय भवन, बीड दिं. 27-11-2022 वेळ :सकाळी 10.30 ते 5.30 या कार्यक्रमाचे आयोजक  सामाजिक समता अभियान (बीड) आहेत.