औरंगाबाद कृषीमंत्री अब्दुल सत्तार कुणालाही काही म्हणतात , जिल्हाधिकारी शांत का बसले असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे . तर सत्तारांनी मुस्लिमांच्या जमीनी हडपल्या असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे . शेतकऱ्यांना अब्दुल सत्तारांनी हिनवले आहे , सत्तारांना गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे सांगतानाच शिक्षकांच्या घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याचा उल्लेखही चंद्रकांत खैरेंनी केला आहे . चंद्रकांत खैरे म्हणाले ? शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की , देवेंद्र फडणवीस यांना हा बेशीस्तपणा आवडतो का , अशा लोकांमुळे तुमचे मंत्रिमंडळ बदनाम होत आहे , सत्तार यांच्या सारख्या लोकांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवे असा सल्लाच त्यांनी फडणवीसांना दिला आहे .हिरवा साप सरडा झाला देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की सत्तार भाजपमध्ये आले होते , पण स्थानिक भाजपने त्यांना नाकारले . त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली . त्यामुळे त्यांना शिवसेनेत घ्यावे लागले आणि निवडूण आणावं लागले , मात्र तेव्हाही सत्तार हिरवा साप होते नंतर भगवा झाला होता आता ते सरडा झाले आहे , अशी विखारी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे . अनेक मुस्लिम बांधवांसमोर मी हे बोलतो तेही मला म्हणतात असे सांगतानाच सत्तारांनी मुस्लिमांच्या जमीनी हडपल्या असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे . शिंदेंच्या हाती काहीच नाही एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही , प्रोजेक्ट बाहेर जात असताना मुख्यमंत्री केवळ लोकांच्या घरी भेटी देण्यात व्यस्त आहे . म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती करेल की त्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे अशा माणसाला काढूण टाकवे असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
તળાજાના બોરડા નજીક કાર ભડભડ સળગી ઊઠી લોકોનો આબાદ બચાવ
તળાજાના બોરડા નજીક કાર ભડભડ સળગી ઊઠી લોકોનો આબાદ બચાવ
शिवराज नहीं माने तो मैं PM Narendra Modi से बात करूंगा, Bhopal का नाम बदलकर 'भोजपाल' करने पर अड़े जगद्गुरु रामभद्राचार्य
भोपाल का नाम बदलकर भोजपाल करने की मांग को लेकर जगद्गुरु रामभद्राचार्य 'अड़' गए हैं। पिछले दिनों...
घोडगंगा साखर कारखाना निवडणूक आणि मतमोजणी तिसऱ्या फेरीची आकडेवारी...
शिरुर: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान पार पडले....