हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही यामुळे शेतकऱ्यांनी दसरा सण साजरा केला नाही दिवाळी अंधारात जाणार यामुळे गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या चिमुकल्यांने थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब पाऊसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे बाबाकडे पैसे नाहीत त्यामुळे यावर्षी दसऱ्यांला पुरणपोळी खायला मिळाली नाही दिवाळी अंधारात जाणार का अनुदान द्या असे भावनिक पत्र लिहणाऱ्या प्रताप कावरखेला जालना येथील एका व्यापाऱ्याने मदतकार्य करत मदत केली आणि पुरणपोळी खायला दिली.