हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही यामुळे शेतकऱ्यांनी दसरा सण साजरा केला नाही दिवाळी अंधारात जाणार यामुळे गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या चिमुकल्यांने थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब पाऊसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे बाबाकडे पैसे नाहीत त्यामुळे यावर्षी दसऱ्यांला पुरणपोळी खायला मिळाली नाही दिवाळी अंधारात जाणार का अनुदान द्या असे भावनिक पत्र लिहणाऱ्या प्रताप कावरखेला जालना येथील एका व्यापाऱ्याने मदतकार्य करत मदत केली आणि पुरणपोळी खायला दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
स्वामी विवेकानंद मॉडल स्कूल में प्राथमिकी कक्षाओं का संचालन होगा शुरू
लाखेरी. शहर में स्वामी विवेकानंद राजकीय मॉडल स्कूल लाखेरी में प्राथमिक कक्षाओं के संचालन के लिए...
ऑल टाइम हाई पर खुला शेयर बाजार, निफ्टी पहली बार 24,900 के पार
भारतीय शेयर बाजार सोमवार के कारोबारी सत्र में तेजी के साथ खुला। बाजार के सभी सूचकांकों में बढ़त...
Manappuram Finance Share: Morgan Stanley ने क्यों बढ़ा दी Target Price?आगे क्या हो सकता है?
Manappuram Finance Share: Morgan Stanley ने क्यों बढ़ा दी Target Price?आगे क्या हो सकता है?
कोई हक नहीं बनता है कि...', दिलजीत दोसांझ पर क्यों भड़कीं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर? वीडियो में बताई वजह
पंजाबी सिंगर और एक्टर दिलजीत दोसांझ इंडिया में बहुत जल्द Dil-Luminati Tour शुरू करने जा रहे हैं....