औरंगाबाद : नाशिकमध्ये झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयास भेट दिली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान आग लागण्यामागे कारण काय? ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या संपूर्ण घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.आज शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागली. यात 11 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस काही क्षणात जळून खाक झाली. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Fake Police Officer: खुद को पुलिस अधिकारी बताने वाली महिला गिरफ़्तार, पुलिस ने क्या बताया (BBC)
Fake Police Officer: खुद को पुलिस अधिकारी बताने वाली महिला गिरफ़्तार, पुलिस ने क्या बताया (BBC)
News
ঢকুৱাখনাৰ বৰ্ষা বাঘমৰা উচ্চ মাধ্যমিক বিদ্যালয়ত শীতকালীন বিনামূলীয়া পাঠদান শিৱিৰৰ সামৰণি...
ग्रामीण अर्थव्यवस्था के विकास में कृषि का महत्व
असम कृषि के मामले में भारत के सबसे अमीर राज्यों में से एक है। असम की अर्थव्यवस्था...
WTC final 2023: Team India की तैयारियों पर Axar patel ने डाली रोशनी, खिलाड़ियों के लिए यह होगी बड़ी चुनौती
भारत 7 से 11 जून तक लंदन के द ओवल स्टेडियम में डब्ल्यूटीसी फाइनल के दौरान ऑस्ट्रेलिया से भिड़ेगा।...
वारस नोंद करायचीयं का ? तलाठ्याशिवाय करा असा घरबसल्या अर्ज , १८ दिवसांत होईल नोंद.
India Janata News Latest Updates
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे,...