औरंगाबाद : नाशिकमध्ये झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयास भेट दिली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान आग लागण्यामागे कारण काय? ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या संपूर्ण घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.आज शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागली. यात 11 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस काही क्षणात जळून खाक झाली. दरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बिग बी के बुरे दिन पर रजनीकांत बोले:पहचान छिपाकर यश चोपड़ा के घर गए,
अमिताभ बच्चन और रजनीकांत तमिल एक्शन थ्रिलर 'वेट्टैयन' में 33 साल के बाद स्क्रीन शेयर करते नजर...
Deputy CM Keshav और Brajesh Pathak के सामने 69000 Teacher Protest के अभ्यर्थी, CM Yogi से क्या कहा?
Deputy CM Keshav और Brajesh Pathak के सामने 69000 Teacher Protest के अभ्यर्थी, CM Yogi से क्या कहा?
ट्विटरने 1.1 मिलिअन भारतीय खातोंको प्रतिबंध लगाया
माइक्रोब्लॉगिंग ट्विटर प्लेटफॉर्म ने अपनी मासिक अनुपालन रिपोर्ट में कहा कि ट्विटर ने अपने...