हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.सदर मयत शेतकऱ्याचे नाव सिताराम गाडे वय वर्ष 47 असून त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे.तर दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शेतातील एका झाडाला आढळून आला असून तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आल्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.सदर शेतकऱ्याने घेतलेले पीक कर्ज व सततची नापीकी यामुळे कसे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ग्वालियर बरेली हाईवे पर पलटे तीन ट्रक, पांच लोग घायल
ग्वालियर बरेली हाईवे पर पलटे तीन ट्रक, पांच लोग घायल
उदी मोड़ चौराहा व नगलागौर के बीच...
Lok Sabha Election Results 2024 Live: YouTube पर Result के दिन AajTak को देख रहे हैं 15 लाख दर्शक
Lok Sabha Election Results 2024 Live: YouTube पर Result के दिन AajTak को देख रहे हैं 15 लाख दर्शक
जिसे Acidity समझकर दवा खा लेते हैं वो Stomach Ulcer हो सकता है, जानिए क्या करें? | Sehat ep 748
जिसे Acidity समझकर दवा खा लेते हैं वो Stomach Ulcer हो सकता है, जानिए क्या करें? | Sehat ep 748
आईआईएम उदयपुर से लीडरशिप प्रशिक्षण में डॉ. नरूका का हुआ चयन
पीएमश्री राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय राहोली के प्रधानाचार्य डॉ. योगेन्द्रसिंह नरूका का समग्र...