हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.सदर मयत शेतकऱ्याचे नाव सिताराम गाडे वय वर्ष 47 असून त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे.तर दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शेतातील एका झाडाला आढळून आला असून तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आल्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.सदर शेतकऱ्याने घेतलेले पीक कर्ज व सततची नापीकी यामुळे कसे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
5000mAh की बैटरी और 48MP कैमरा वाले Samsung के इस फोन पर मिल रहा है भारी डिस्काउंट, कीमत से ऑफर्स तक यहां जानें डिटेल
अगर आप एक नया फोन खरीदने का प्लान कर रहे हैं तो हम आपके लिए ऑफर लेकर आए है। बता दें कि अमेजन इस...
ಬೆಂಗಳೂರಿನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ NPS ನೌಕರರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ 'ಹಳೆಯ ಪಿಂಚಣಿ ಯೋಜನೆ' ಜಾರಿಗಾಗಿ ಬೃಹತ್ ಧರಣಿ ನಡೆಯಿತು.
ಬೆಂಗಳೂರು ಫೆಬ್ರವರಿ 7, 2025:
ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ NPS ಎನ್ ಪಿ ಎಸ್ ನೌಕರರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ...
Jio AirFiber क्या है? क्यों JioAirber इंटरनेट है सबसे बेहतर? | What is Jio AirFiber | वनइंडिया हिंदी
Jio AirFiber क्या है? क्यों JioAirber इंटरनेट है सबसे बेहतर? | What is Jio AirFiber | वनइंडिया हिंदी
हिंगोली विधानसभा सोशल मिडीयाच्या सेनगाव तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ खोडके पाटील यांची निवड.
हिंगोली विधानसभा सोशल मिडियाच्या सेनगाव तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ खोडके यांची निवड.
...