औरंगाबाद : नोव्हेंबर २००१ पूर्वी मान्यताप्राप्त ७८ कॉलेजना अनुदानित करावे , अशी मागणी प्राध्यापक , कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली . विना वेतन काम करून आम्ही थकलो . आता जगण्यात आम्हाला स्वारस्यच राहिले नाही , अशा शब्दांत त्यांनी व्यथा व्यक्त केली . तेव्हा पाटील यांनी लवकरच तोडग्याचे आश्वासन दिले . कॉमेंट शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की , गेल्या वर्षी ७८ कॉलेजची पुणे संचालक कार्यालयामार्फत संचालकांकडून तपासणी झाली . तरीही अनुदानाचा निर्णय झालेला नाही . अनेक जणांचे नोकरीचे सहा सहा वर्ष शिल्लक राहिले आहेत . जीवन जगावे कसे मुलाबाळांचा सांभाळ करावा कसा आई - वडिलांचा सांभाळ करावा कसा , असे अनेक गंभीर प्रश्न भेडसावत आहेत . शिष्टमंडळात कृती समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ . बी . डी . मुंडे , प्रा . डॉ . एम . एस . मुरुडकर आदींचा समावेश होता .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
धन्वंतरी जयंती के साथ ही आरोग्य सप्ताह का हुआ समापन
बालोतरा, 29 अक्टूबर। जिले में निदेशालय के निर्देशानुसार 22 अक्टूबर से 28 अक्टूबर तक आरोग्य सप्ताह...
कांग्रेस अध्यक्ष के चुनाव का समय नजदीक है, इसके साथ ही पार्टी में ऊहापोह की स्थिति है
कांग्रेस अध्यक्ष के चुनाव का समय नजदीक है, इसके साथ ही पार्टी में ऊहापोह की स्थिति है। पार्टी के...
વિજપડી ગામ માં 77 માં સ્વતંત્રતા દિવસ ની ભવ્ય ઉજવણી કરવામાં આવી.....
વિજપડી ગામ માં 77 માં સ્વતંત્રતા દિવસ ની ભવ્ય ઉજવણી કરવામાં આવી.....