वैजापूर : विजय दशमीच्या दिवशी सीमाल्लोंघन करून लढायची सुरुवात आपण आधीच्या काळात करत होतो त्याच प्रकारची सुरुवात आता येणाऱ्या काळात आपल्याला करायची आहे . आजच्या या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांसाठी घोषणाबाजी थापेबाजी करत त्यांच्या विरोधात असलेल्या या सरकारशी लढा देण्याचा संकल्प आपण करूया असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केले . आज घटस्थापनेचे औचित्य साधून वैजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात एकाच दिवशी स्वराज कंपनीच्या 51 ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना वितरण विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले . अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत याला कारण अतिवृष्टी आहे . या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे असे म्हणत येणाऱ्या काळात याकडे गांभीर्याने बघितले जाईल अशा प्रकारची अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Nifty Bank Nifty Cues | Virendra Kumar से जानें Nifty & Nifty Bank में किन Levels पर करें खरीदारी
Nifty Bank Nifty Cues | Virendra Kumar से जानें Nifty & Nifty Bank में किन Levels पर करें...
प्रदेश में एक सितम्बर से 25 अक्टूबर तक चलाया जाएगा सड़क मेंटीनेंस कैंपेन- उपमुख्यमंत्री, दिया कुमारी
प्रदेश में बरसात से ख़राब हुई सड़कों को ठीक करने के लिए सार्वजनिक निर्माण विभाग द्वारा 1 सितम्बर...
Peanut Butter रोजाना खाने से शरीर में देखिये क्या हुआ
Peanut Butter रोजाना खाने से शरीर में देखिये क्या हुआ
UPI Scam: तेजी से बढ़ रहे यूपीआई स्कैम, ये पांच तरीके सुरक्षित रखेंगे आपका पैसा
UPI भारत में आसान डिजिटल भुगतान देता है लेकिन ऐसे में आपको धोखाधड़ी से सावधान रहना होगा! यहां हम...
Israel Hamas War: फ़लस्तीनी राष्ट्रपति Mahmoud Abbas ग़ज़ा में जारी जंग पर अब क्या बोले? (BBC Hindi)
Israel Hamas War: फ़लस्तीनी राष्ट्रपति Mahmoud Abbas ग़ज़ा में जारी जंग पर अब क्या बोले? (BBC Hindi)