औरंगाबाद : जे कर्मचारी मुख्यालयी राहतात त्यांचे कार्यालय प्रमुखांनी शासकीय जागेत किंवा भाडे करारावर राहत असेल तर तसे प्रमाणित करावे . आणि जे कर्मचारी मुख्यालयात राहत नसेल त्यांचा घरभाडे भत्ता रोखण्यात यावा . ही कारवाई पार न पडणाऱ्या विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे मागील काही दिवसापासून मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या . काही काळ थांबलेला मुद्दा आ . प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे . त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटाणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत मुख्यालयी रहा अन्यथा घरभाडे रोखण्याचा निर्णय घेतला आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २० सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की , जिल्हा परिषदच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक अनेक ठिकाणी कर्मचारी कामाच्या वेळेत हजर राहत नसल्याचे समोर आले होते . त्यामुळे सीईओ गटणे यांनी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे . यासोबतच कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन समर्थनीय कारणाशिवाय कर्मचारी मुख्यालयात नसेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे . बायोमेट्रिक बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Vande Bharat: हवा से बात करेगी ट्रेन, 3 घंटे में पूरा होगा दिल्ली-चंडीगढ़ का सफर
दिल्ली और चंडीगढ़ के बीच इस ट्रेन का केवल एक ही हॉल्ट होगा. इसका सफर इस रूट पर चलने वाली शताब्दी...
राजस्थान में आज होगी भजनलाल कैबिनेट की बैठक, बीकानेर-भरतपुर के लिए हो सकते हैं बड़े ऐलान
राजस्थान की राजधानी जयपुर (Jaipur) में आज भजनलाल सरकार की कैबिनेट बैठक (Rajasthan Cabinet...
One can demand a ticket, but the final decision is to be taken by High Command: Vajubhai Vala
One can demand a ticket, but the final decision is to be taken by High Command: Vajubhai Vala
શ્રાવણના છેલ્લા સોમવારે વહેલી સવારથી જ શિવાલયો જય ભોલે ના નાદ થી ગુંજી ઉઠ્યા
દાહોદ જિલ્લામાં પ્રભુ ભક્તિ અને શિવજી ને પ્રસન્ન કરવાના શ્રાવણ માસ બાર માસ માં સૌથી પવિત્ર અને...
કાંકરેજના વિધાનસભા બેઠકના ઉમેદવાર તરીકે કીર્તિસિંહ વાઘેલાને ટિકેટ જાહેર કરાઈ...!
કાંકરેજના વિધાનસભા બેઠકના ઉમેદવાર તરીકે કીર્તિસિંહ વાઘેલાને ટિકેટ જાહેર કરાઈ...!