हत्ता नाईक येथे समशान भूमीकडे जाण्यासाठी चिखलातून काढावे लागते वाट, सिमेंट रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

हिंगोली जिल्ह्याच्या सेनंगाव तालुक्यातील हत्ता नाईक या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या मातंग व बौद्ध समाज बांधवांना समशान भूमी कडे जाण्यासाठी चिखलातून रस्ता काढत समशान भूमी कडे जावे लागत आहे त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 20 सप्टेंबर वार मंगळवारी रोजी नागरिकांतून हा रस्ता सिमेंट कॉंग्रेड चा करण्यात यावे अशी मागणी समाजबांधवातू करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली असून आपण लाईव्ह दृश्य बघू शकतो की कशाप्रकारे नागरिकांना या चिखलामधून मार्ग काढत समशानभूमी कडे जात आहेत