औरंगाबाद : जायकवाडी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदापात्रामध्ये सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून सध्या चोवीस हजार क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी धरण जुलैमध्येच भरल्यामुळे जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सोमवारी सायंकाळी जायकवाडीतून 24 हजार 104 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सध्या प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 8 हजार 14 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे तर निळवंडेतून 1 हजार 108 क्युसेक, ओझर बंधाऱ्यातून 3 हजार 482 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 8 हजार 938 क्युसेक विसर्ग सुरू आहे. भिमा नदीत 34 हजार 934 क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून 16 हजार 230 क्युसेक आणि मुळा नदीत मुळा धरणातून 5 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
आ.संदीप क्षीरसागरांनी केली काम सुरू असलेल्या आयटीआय इमारतीची पाहणी
रस्ता कामात येत असलेल्या अतिक्रमित संरक्षण भिंतीबाबत बैठक*
बीड (प्रतिनिधी):- मागील काही...
લીલીયા ટાઉનમાં જાહેરમાં જુગાર રમતા પાંચ ઇસમોને રોકડ રકમ , મોબાઇલ ફોન સહિત કુલ કિં.રૂ .૩૧,૯૦૦ / - ના મુદ્દામાલ સાથે પકડી પાડતી અમરેલી એલ.સી.બી. ટીમ.
તા .૧૧ / ૧૨ / ૨૦૨૨ ભાવનગર રેન્જ આઇ.જી. ગૌતમ પરમાર નાઓએ ભાવનગર રેન્જના જિલ્લાઓ માંથી દારૂ -...
Punjab CM should focus on law and order instead of election tourism : Chugh Gangsters running the state: Chugh
BJP national general secretary Tarun Chugh today said the gangs have started operating in every...
Breaking News: Arvind Kejriwal को फिलहाल SC से राहत नहीं, कोर्ट ने कहा- HC से फैसला आने दें
Breaking News: Arvind Kejriwal को फिलहाल SC से राहत नहीं, कोर्ट ने कहा- HC से फैसला आने दें