आदिवासी बहुल भागामध्ये csc केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी धरमवाडी गावामध्ये जावून ekyc केली असून जे शेतकरी घरी नाहीत त्यांच्या शेतात जावून ekyc करवून घेतली.त्यामुळे त्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी या केंद्रसरकारच्या योजनेमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना ekyc करणे बंधनकारक केले असून कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासन स्तरावरून काळजी घेतली जात असून याबाबत आदेशित केले असताना ग्रामीण भागामध्ये इंटरनेट ची कनेक्टविटी सतावत असतानाही माळेगाव नाजिक किन्ही येथील csc केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी धरंमवाडी गावामध्ये जावून पात्र शेतकऱ्यांची ekyc केली आहे. तर जे शेतकरी घरी आढळून आले नाहीत त्यांच्या शेतामध्ये जाऊन ekyc पूर्ण केली.तर रामदास पाखरे हे शेतकरी कुटुंबासह शेतात रहवायास असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जावून त्यांची ekyc केली.त्यामुळे केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी कोणताही शेतकरी वंचित राहू नये याची खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अतिशय क्षेत्र कैथुली में भव्यता की साथ मनाया गया पार्श्वनाथ मोक्ष कल्याणक महामहोत्सव
तीथकर भगवान पार्श्वनाथ का मोक्ष कल्याणक महोत्सव रविवार की बेला में नगर से 16 किलोमीटर दूर स्थित...
સિદ્ધપુર-પાલનપુર હાઇવે ઉપર અફીણ સાથે એક શખ્સને પોલીસે ઝડપ્યો
પાટણ SOG પોલીસે સિદ્ધપુર-પાલનપુર હાઇવે પર આવેલી એક હોટલમાથી બિન અધિકૃત રીતે અફીણનો રસ 229 ગ્રામ...
Delhi Pollution News: दिल्ली-NCR में प्रदूषण का पहरा, पाबंदियों का चौथा राउंड शुरू | AQI Today
Delhi Pollution News: दिल्ली-NCR में प्रदूषण का पहरा, पाबंदियों का चौथा राउंड शुरू | AQI Today