यवतमाळ : यंदा चांगला पाऊस झाला असून, प्रकल्प भरले आहे. तरीदेखील शहरात नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. या संदर्भात जिवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्यांना विचारणा केल्यास पाइपलाइन फुटली आहे. नियमित वीजपुरवठा होत नाही. असे उत्तर देवून मोकळे होतात. परंतु, उपाययोजना करण्यात येत नाही. पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
India को Bharat करने पर अड़े Mulayam Singh तो BJP ने विरोध क्यों किया था?
India को Bharat करने पर अड़े Mulayam Singh तो BJP ने विरोध क्यों किया था?
বিপিএফ দলৰ বিৰুদ্ধে সৰৱ তামুলপুৰ জিলা ইউপিপিএল মহিলা গোট
বিপিএফ দলৰ বিৰুদ্ধে সৰৱ তামুলপুৰ জিলা ইউপিপিএল মহিলা গোট
केंद्रा बुद्रुक येथे मराठा समाजाच्या स्मशानभूमीचे अनिल पतंगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
केंद्रा बुद्रुक येथे मराठा समाजाच्या स्मशानभूमीचे अनिल पतंगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು
ಜುಲೈ 7 ರಂದು ರಾಜ್ಯ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಜುಲೈ 7ರಂದು ರಾಜ್ಯ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ.