यवतमाळ : यंदा चांगला पाऊस झाला असून, प्रकल्प भरले आहे. तरीदेखील शहरात नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. या संदर्भात जिवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्यांना विचारणा केल्यास पाइपलाइन फुटली आहे. नियमित वीजपुरवठा होत नाही. असे उत्तर देवून मोकळे होतात. परंतु, उपाययोजना करण्यात येत नाही. पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  ગરીબો ના મસીહા ફરી એક વાર તૈયાર.. 
 
                      કોરોના કાળમાં બન્યા હતાં સંકટમોચન,, ફરી એકવાર એક્ટિવ થયા સોનુ સુદ, કોરોનાએ વિશ્વભર સહિત અનેક...
                  
   सीमित परिवार के लिए योग्य दंपतियों से किया जाएगा सम्पर्क 
 
                      विश्व जनसंख्या दिवस के उपलक्ष्य में चिकित्सा एवं स्वास्थ्य विभाग ने जागरुकता कार्यक्रम की शुरुआत...
                  
   करणी सेना अध्यक्ष ने की लॉरेंस के एनकाउंटर की मांग:गुजरात में राज शेखावत बोले- केंद्र सरकार ऐसे गैंगस्टर को पनाह क्यो दे रही? 
 
                      हाल ही में महाराष्ट्र के एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की हत्या और सलमान खान को धमकी देने से...
                  
   क्या Xi Jinping ने विदेशमंत्री और रक्षामंत्री को मरवा दिया, लापता लोग कहां गए?China| Duniyadari E959 
 
                      क्या Xi Jinping ने विदेशमंत्री और रक्षामंत्री को मरवा दिया, लापता लोग कहां गए?China| Duniyadari E959
                  
   
  
  
  
  