हवेली येथील डीसी फिटनेस क्लब या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक दादा चौधरी हे उपस्थित होते. यावेळी ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. रक्तदान व समाज हितासाठी राबवले जाणारे अनेक उपक्रम मी राबवणार असून समाजितासाठी माझे कायमच प्राधान्य राहील. असे मत अदित्य वाघमारे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, तरुणाईचा राजकारणाकडे जाण्याचा कल वाढत चालला आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करता यावी यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. शरीर तंदुरुस्त रहावे हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः डीसी फिटनेस क्लबची उभारणी केली आहे. असे ही ते म्हणाले.सदर कार्यक्रमाला लता शिरसाठ, दसरत वाळके, राहुल वाळके, प्रदीप वाघमारे, सचिन वाघमारे, कुमार वाघमारे, उस्मान पठाण, पी. आर. पाटील, अविनाश गायकवाड, कैलास सातरस, कुलदीप वाळके, माऊली शितोळे, संतोष जमादार आदी उपस्थित होते..
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Airtel Tariffs Plan: जियो के बाद अब एयरटेल ने दिया यूजर्स को झटका, जारी हुए नए टैरिफ प्लान
Airtel Tariff Hike : जुलाई महीने में आपका खर्चा बढ़ने वाला है, जियो के बाद अब एयरटेल ने नए...
দেউৰী স্বায়ত্ব শাসিত পৰিষদৰ নিৰ্বাচনৰ প্ৰচাৰ তুংগত
দেউৰী স্বায়ত্ব শাসিত পৰিষদৰ নিৰ্বাচনৰ প্ৰচাৰ তুংগত
দেউৰী স্বায়ত্ব শাসিত পৰিষদৰ ৭ নং...
ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಬಿಜೆಪಿ, ಜೆಡಿಎಸ್ ಷಡ್ಯಂತ್ರ: ಸಚಿವ ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ವಾಗ್ದಾಳಿ
ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಬೀಳಿಸಲು ಬಿಜೆಪಿ ಹಾಗೂ ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷದವರು ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಸಚಿವ ದಿನೇಶ್...
અમદાવાદમાં ક્યારે અને કેવી રીતે શરૂ થઈ ભગવાન જગન્નાથની રથયાત્રાની પરંપરા, જાણો ઈતિહાસ
ભગવાન જગન્નાથનો ઉલ્લેખ થતાં જ ઓડિશાના પુરીનું ચિત્ર મનમાં ઊભરી આવે છે, અમદાવાદ, ગુજરાતની મુખ્ય...
SP नेता Akhilesh Yadav का बयान, कहा 'Arvind Kejriwal के खिलाफ़ सभी मुकदमे खत्म होने चाहिए' | Aaj Tak
SP नेता Akhilesh Yadav का बयान, कहा 'Arvind Kejriwal के खिलाफ़ सभी मुकदमे खत्म होने चाहिए' | Aaj Tak