यवतमाळ : आशा व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही त्या सोडविल्या जात नाही. आशा वर्करचे पाच महिन्यापासून मानधन थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आयटकच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आशा कर्मचार्यांकडून काम करून घेतले जाते. परंतु, त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. अधिकारी,कर्मचार्यांचे वेतन वेळेवर केले जाते. आशा वर्करला तोकडे मानधन आहे. तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वेळेत मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
China अब Latin America में बना रहा नया बंदरगाह, क्यों परेशान है अमेरिका? (BBC Hindi)
China अब Latin America में बना रहा नया बंदरगाह, क्यों परेशान है अमेरिका? (BBC Hindi)
दाम 7800 रुपये से भी कम, जबरदस्त फीचर्स वाले बेस्ट स्मार्टफोन, एक में तो 6000 mAh की बैटरी
Smartphone Under 8k एंट्री-लेवल सेगमेंट में अनेकों फोन मौजूद हैं। अगर आप अपने लिए कोई बेस्ट फोन...
लांजाच्या वेरळ घाटात कंटेनर पलटी झालेल्या ठिकाणीच दुसरा कंटेनर पलटी; एकाच ठिकाणी लागोपाठ दोन अपघात
लांजा : तालुक्यातील वेरळ घाटात शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास...