हिंगोली जिल्ह्यात यावर्षी सतत दोन महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांची नासाडी झाली असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे तर हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात पुराच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असुन हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे निवेदन आज मुंबईत हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
चलती मोटर बाइक से गिरी महिला दर्दनाक मौत
अमानगंज रक्कू ढाबा के पास चलती मोटर बाइक से गिरी महिला दर्दनाक मौत, पन्ना जिले के अमानगंज थाना...
कहीं बारिश तो कहीं हीटवेव का अलर्ट, दिल्ली-UP समेत इन राज्यों में जारी रहेगा गर्मी का सितम; IMD का पूर्वानुमान
चक्रवाती तूफान का कहर भले ही गुजरात में अब थम गया हो, लेकिन तूफान का असर राजस्थान में देखने को...
જાફરાબાદમાં મનરેગા યોજનામાં મોટો કૌભાંડનો પર્દાફાશ | SatyaNirbhay News Channel
જાફરાબાદમાં મનરેગા યોજનામાં મોટો કૌભાંડનો પર્દાફાશ | SatyaNirbhay News Channel
राहुल गांधी अपने बयानों से ही कर रहे कांग्रेस का नुकसान, टेंशन में पार्टी नेता: किरेन रिजिजू
नई दिल्ली, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू ने राहुल गांधी को मानहानि केस में सजा मिलने पर अपनी...
AAJTAK 2 | Actor Nandamuri Balakrishna को आखिर क्यों आया गुस्सा ? | AT2 Video
AAJTAK 2 | Actor Nandamuri Balakrishna को आखिर क्यों आया गुस्सा ? | AT2 Video