आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सिंनगी नागा येथे नवदुर्गा सार्वजनिक महोत्सव टाळ मृदंग व सांप्रदायांमध्ये मिरवणुकीचे आयोजन
सिंनगी नागा येथे नवदुर्गा सार्वजनिक महोत्सव टाळ मृदंग व सांप्रदायांमध्ये मिरवणुकीचे आयोजन
...
दो अफोर्डेबल फोन लेकर आ रहा iQOO, लॉन्च से पहले सामने आई खूबियों की डिटेल
IQOO एक अफोर्डेबल सीरीज पर काम कर रहा है। जिसे अगले महीने या फिर दिसंबर में लॉन्च किए जाने की...
पहाड़ों पर बर्फबारी का इंतजार! इन इलाकों में शीतलहर, जानें दिल्ली-यूपी का मौसम
मौसम का पूर्वानुमान लगाने वाली एजेंसी स्काईमेट के मुताबिक, कम से कम अगले एक सप्ताह तक...
पत्नी बहन भारतीय जनता पार्टीं में शामिल लगा सपा को झटका
उत्तर प्रदेश जनपद बदायूं में,पत्नी बहन भारतीय जनता पार्टीं में शामिल।मालूम होकि उत्तर प्रदेश जनपद...