आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરત BRTS બસો ના હાલ બેહાલ થયા- સીટી બસોમાં પાણીની રેલમ છેલના દ્રશ્યો સામે આવ્યા...| Trishul News
સુરત BRTS બસો ના હાલ બેહાલ થયા- સીટી બસોમાં પાણીની રેલમ છેલના દ્રશ્યો સામે આવ્યા...| Trishul News
PORBANDAR બરડા પંથકના રાણા રોજીવાડા ગામે રહેણાંક મકાનમાં પોલીસનો દરોડો 16 11 2022
PORBANDAR બરડા પંથકના રાણા રોજીવાડા ગામે રહેણાંક મકાનમાં પોલીસનો દરોડો 16 11 2022
સાંતલપુર તાલુકામાં ૪૮મીમી વરસાદ ખાબક્યો,જીલ્લામાં સૌથી વધુ વરસાદ
12 September 2022