आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Israel Hamas War: Gaza में युद्ध रुका लेकिन अब कहीं और मारे जा रहे हैं फ़लस्तीनी (BBC Hindi)
Israel Hamas War: Gaza में युद्ध रुका लेकिन अब कहीं और मारे जा रहे हैं फ़लस्तीनी (BBC Hindi)
ડીસામાં સ્પોર્ટ્સ ક્લબ પાસે આજે વરસાદના કારણે એક કાચા મકાનની છત ધરાશયી થઈ ગઈ હોવાની ઘટના સામે આવી
ડીસામાં સ્પોર્ટ્સ ક્લબ પાસે આજે વરસાદના કારણે એક કાચા મકાનની છત ધરાશયી થઈ ગઈ હોવાની ઘટના સામે આવી
आज Indira Gandhi की जयंती, Rahul Gandhi और कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge ने दी श्रद्धांजलि
आज Indira Gandhi की जयंती, Rahul Gandhi और कांग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge ने दी श्रद्धांजलि