आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत रत्नागिरीचा आदित्य भट प्रथम
रत्नागिरी : जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये मॅक्रो कॅटेगरीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील...
મતદાર સુધારણા કાર્યક્રમ છોટા ઉદેપુર કલેકટર દ્વારા નીચા રજીસ્ટ્રેશનવાળા બુથની મુલાકાત લઈ જરૂરી સૂચનો કર્યા.
ગુજરાત વિધાનસભાની ચૂંટણીને ધ્યાને લઇને અત્યારે મતદાર યાદી સુધારણા કાર્યક્રમ ચાલી રહ્યો...
Sanjay Singh Bail: 'गलती हो गई', ED के वकीलों की लिस्ट में आया बांसुरी स्वराज का नाम; एजेंसी ने दी ये सफाई
Sanjay singh Bail: भारतीय जनता पार्टी नेता बांसुरी स्वराज का नाम ED के वकीलों की लिस्ट...
નેશનલ ગેમ્સમાં મહિલા ટ્રાયથલોનમાં ગુજરાતને ગોલ્ડ મેડલ
#buletinindia #gujarat #news