आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AAP insulting national icons like Bhagat Singh, Ambedkar: Chugh || AAP trying to gain heroic sympathy for corruption cases : Chugh
BJP national general secretary Tarun Chugh today said came down heavily on the AAP government...
जानिए झारखंड में कितनी जरूरी है जातीय जनगणना? Hemant Soren ने की जातीय जनगणना की वकालत | BJP
जानिए झारखंड में कितनी जरूरी है जातीय जनगणना? Hemant Soren ने की जातीय जनगणना की वकालत | BJP
भोगाव देवी
जिंतूर
*भोगाव देवी येथे*
अष्टमी निमित्त महा प्रसाद देण्यात आला त्या निमत्त अन्नदाते...
राजस्थान में मच सकता है सियासी बवाल, सांसद राजकुमार रोत ने भी कहा, पनप रही है बांग्लादेश जैसी अलगावादी सोच
कांग्रेस के वरिष्ठ नेता सलमान खुर्शीद ने हाल ही में अपने बयान में कहा था कि देश में भी बांग्लादेश...
બિહાર વિધાનસભાની ચૂંટણીમાં NDAના પ્રચંડ વિજય બદલ પત્રકાર પરિષદ| Bihar Election Results
બિહાર વિધાનસભાની ચૂંટણીમાં NDAના પ્રચંડ વિજય બદલ પત્રકાર પરિષદ| Bihar Election Results