आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
15 দিনৰ ভিতৰত 1.000 বৃক্ষ ৰোপণ কাৰ্যসূচী সমাপণ কৰা হব।
মুখ্যমন্ত্ৰী ড° হিমন্ত বিশ্ব শৰ্মাৰ নিৰ্দেশমৰ্মে মন্ত্ৰী সকলৰ আৱাসিক ক'লনিত ১,০০০ জোপা নাহৰ,...
રાષ્ટ્રીય પર્વની ઊજવણી અંગે બેઠક યોજાઇ
રાષ્ટ્રીય પર્વની ઊજવણી અંગે બેઠક યોજાઇ
World Cup 2023: दूसरा बड़ा उलटफेर, Netherlands ने South Africa को 38 रन से हराया | Sports News Hindi
World Cup 2023: दूसरा बड़ा उलटफेर, Netherlands ने South Africa को 38 रन से हराया | Sports News Hindi
देलुन्दा बावन माता रानी मंदिर में आयोजित रक्तदान शिविर में 111 यूनिट हुआ रक्तदान
बून्दी। समाज सेवी अन्नू गोस्वामी ने बताया कि बावन माता रानी के मंदिर में हरियाली अमावस व अन्नू...