आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Gujarat के नवसारी में एक वायरल वीडियो के बाद बढ़ गया दो गुटों में तनाव | Aaj Tak Hindi
Gujarat के नवसारी में एक वायरल वीडियो के बाद बढ़ गया दो गुटों में तनाव | Aaj Tak Hindi
श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की तैयारियां को दिया अंतिम रूप श्याम मंदिर को वृंदावन के प्रेम मंदिर की तरह सजाया
शहर सहित ग्रामीण क्षेत्र में सोमवार को कृष्ण जन्मोत्सव धूमधाम से मनाया जाएगा। कृष्ण जन्माष्टमी को...
उठाए विद्युत व्यवस्था पर सवाल, बूंदी विधायक हरिमोहन शर्मा बोलें- सरकार की विद्युत व्यवस्था पूरे तरीके से फेल
बूंदी। बूंदी विधायक हरिमोहन शर्मा ने राजस्थान सरकार की विद्युत व्यवस्था एवं अघोषित बिजली कटौती पर...
Dangal LIVE: UP में उपचुनाव की लड़ाई नारे और पोस्टरों के जरिए ही लड़ी जाएगी? | Sayeed Ansari
Dangal LIVE: UP में उपचुनाव की लड़ाई नारे और पोस्टरों के जरिए ही लड़ी जाएगी? | Sayeed Ansari
રાજસ્થાનના એક ગામને માનવામાં આવે છે ૭૦૦ વર્ષોથી શ્રાપિત
માનવી ચંદ્ર પર પહોંચી ચૂકયો છે અને શ્રાપ-અભિશાપ શબ્દ કે તે પ્રકારની વાતોમાં વિશ્વાસ ન કરનાર વર્ગ...