आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी लावून धरली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Upcoming Phone: दिसंबर में लॉन्च होंगे कई दमदार स्मार्टफोन, Vivo और iQOO हैं तैयार
Upcoming Phones in December 2024 नवंबर की तरह दिसंबर के महीने में भी नए स्मार्टफोन लॉन्च होने का...
सेवानिवृति पर शिक्षक शेरसिंह देवड़ा को दी विदाई*
*सेवानिवृति पर शिक्षक शेरसिंह देवड़ा को दी विदाई*
रेवदर पामेरा के श्रीमती गलु बाई...
মীনিকুমাৰী মণ্ডললৈ ৰাজ্যিক শিক্ষক কৃতী বঁটা
অভয়াপুৰীৰ অভয়েশ্বৰী উচ্চতৰ মাধ্যমিক আৰু বহুমূখী বিদ্যালয়ৰ অধ্যক্ষা মীনাকুমাৰী মণ্ডললৈ ২০২২ বৰ্ষৰ...
अनोखे संस्कृत विद्यालय में पढ़े बच्चे Indian Army और विदेशों में प्रोफेसर कैसे बन जाते हैं? Datia|MP
अनोखे संस्कृत विद्यालय में पढ़े बच्चे Indian Army और विदेशों में प्रोफेसर कैसे बन जाते हैं? Datia|MP