औरंगाबाद:- दि.११ डिसेंबर (दीपक परेराव) शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी केले.

तसेच शिवसेनेने संभाजीनगरच्या विकासासाठी सदैव काम केले असे मा.महापौर नंदकुमार घोडेले प्रतिपादित केले. व या भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत असे विधानसभा संघटक तथा मा.स्थायी समिती सभापती संभाजीनगर महानगरपालिका मा.श्री.रेणुकादास (राजु) वैद्य यांनी बोलतांना संबोधित केले.

यावेळी शहरप्रमुख मा.श्री.विश्वनाथ स्वामी सौ.मीनाताई गायके,दिग्विजय शेरखाने,सुशील खेडकर,वामन शिंदे,आदित्य दहिवाल,प्रमोद ठेंगडे,पुरषोत्तम पानपट,संतोष खोंडकर,विनोद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.व जयसिंग राणे,आकाश चिंडलिया,विकी चिंडलिया,अनिकेत सोनकांबळे,आशिष डुलगच,ओमकार कापसे,आदर्श तोसामा,अजय उगाडे,अमन बिडलान,अजनीके पाटील,शुभम टेकाळे,अमोल मुंडे,यश बोरंडे,नवनाथ भारती,व्यंकटेश पाटील,प्रथमेश तुपे,आकाश सोनवणे,अभि गरड,यश चिंडलिया,बंटी कापसे,रोहित कुरेशी,अक्षय राऊत,रवी त्रिभुवन,बाबासाहेब दाभाडे,विठ्ठल चव्हाण,प्रवीण वेताळ,लहू राठोड,राहुल बोरडे,अमर रूपाटे,जितू राऊत,राजु मगरे,प्रकाश खरात,प्रताप निकम,लखन म्हस्के,जयदीप सरोदे,ऋषीकेश संत्रे,कैलास गिरी,नितीन पौळे,संतोष बोडके,संघर्ष गवळी,शुभम रेषावल,आर्मन चिंडलिया,गणेह गायकवाड,अमोल गाडेकर,शुभम खेडेकर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.