नुकताच माळेगाव नकी व धरमवाडी गट ग्रामपंचायत चा कार्यकाळ संपत आला.त्या अनुषंगाने ग्राम पंचायत निवडणुका सुरू झाल्या असून यावेळी सरपंच पदाच्या निवडणुकी साठी सौ.जयश्री गोकुळ आठवले उभ्या असून माळेगाव व धरमवाडी गावाचा विकास करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

परिवर्तन ग्राम विकास प्याणल ने महिला सरपंच पदासाठी शिक्षित महिलेला संधी दिली असून गावच्या विकासासाठी व जनहिताच्या कामासाठी संधी दिली आहे.