चिपळूण : सुकन्या व अलोरेची सून सध्या मुंबईस्थित पूर्वाश्रमीच्या प्रांजल शिर्के (राधिका राकेशसिंह मोहितेपाटील) यांनी मुंबई येथील उद्योग विश्वात मोठी झेप घेतानाच कोकणातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत त्यांना दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी याच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करताना स्वतःची कंपनी स्थापन करून राधिका मोहितेपाटील यांनी/ उद्योगातील अडचणीत निर्णायक भूमिका बजावली आहे. १० वर्षातील त्यांच्या कार्याचा गौरव आशियातील टॉप प्रभावशाली महिला पुरस्कार देऊन करण्यात आला. ९६ कुळी मराठा मंडळाकडून मुंबईत सन्मान, दिवा मासिकाकडून आहे.रिअल सुपर वूमन अवॉर्ड, फॉरेव्हर स्टार इंडियासाठी सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन सेवांसोबत इअर मार्केटिंग सर्विसेस या नावे अलोरे तील मुंबईस्थित पती राकेशसिंह यांच्यासोबत व्यवसाय सुरू केले आहेत.कोकणातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यानी पुढाकारही घेतला आहे. त्यांच्या विविधांगी क्षेत्रातील कार्यकौशल्याची दखल घेत दिल्ली येथे खासदार मनोज तिवारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
PM Modi in Rajasthan: 'चार राज्यों के विकास को आज मिलेगी नई ऊर्जा', बीकानेर दौरे से पहले पीएम मोदी का ट्वीट
PM Modi in Rajasthan प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान के बीकानेर के एक दिवसीय दौरे...
12GB तक रैम वाले फोन पर 6 हजार से ज्यादा की कर सकते हैं बचत, 1000 रुपये से कम में मिलेगा नया Smartphone
एक बार नया स्मार्टफोन खरीद लें तो इसे कम से कम 2 साल तक चलाना ही होता है। वहीं इतने लंबे समय तक...
সমগ্ৰ ৰাজ্যৰ লগতে শিৱসাগৰতো উদযাপন অভিৰুচি ক্ৰীড়া দিৱস
সমগ্ৰ ৰাজ্যৰ লগতে শিৱসাগৰতো উদযাপন অভিৰুচি ক্ৰীড়া দিৱস
সমগ্ৰ ৰাজ্যৰ লগতে শিৱসাগৰতো...
SP नेता Akhilesh Yadav का बयान, कहा 'Arvind Kejriwal के खिलाफ़ सभी मुकदमे खत्म होने चाहिए' | Aaj Tak
SP नेता Akhilesh Yadav का बयान, कहा 'Arvind Kejriwal के खिलाफ़ सभी मुकदमे खत्म होने चाहिए' | Aaj Tak