प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने घेतला गळफास संपवले स्वतःचे जीवन. या टोकाच्या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. वैशाली ठक्कर ही प्रसिद्ध  टीव्ही अभिनेत्री होती. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून केली होती जीवनाची सुरुवात .

हे धक्कादायकृत्य करताना तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती .ती नोट पोलिसांच्या हाती लागलेली आहे. येणाऱ्या 20 ऑक्टोबरला वैशालीचे लग्न होणार होते परंतु लग्नाच्या अगोदरच हे टोकाचे पाऊल घेतले एक्ट्रेस वैशालीने आपल्या जीवनाची दर्दभरी दास्तान कुणाच्या सोबत शेअर केली नव्हती वैशालीच्या आत्महत्या मागचे कारण दुसऱ्याच्या मुळे स्वतःची छळवणूक झाली असे त्या सुसाईड नोट मध्ये आढळून समोर आले आहे