औरंगाबाद :१ ९ कोटिंसाठी हर्सुल रोडचे भूसंपादन रखडले गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार चिन्हाच्या लढाईत गुंग आहे . त्यामुळे विकास कामांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे . कारण पावसाळ्यापूर्वी हर्सुलच्या रस्त्याचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते . त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तयारी केली होती . मात्र सरकारकडून १ ९ कोटी ७२ लाखांचा निधी न मिळाल्याने अद्याप भूसंपादन झाले नसल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे . हर्मूल रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात . चारशे मीटर लांब रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे . पावसाळ्यापूर्वीच येथील मालमत्ता पाडून रस्ता तयार करण्याचे नियोजन होते . नवीन रस्ता तीस मीटर रुंदीचा असेल . मात्र , भूसंपादनासाठी निधीच नसल्याचे हे काम थंड बस्त्यात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  बेंगलुरु में मेट्रो का पिलर गिरा, मां-बेटे की मौत:महिला का पति-बेटी गंभीर, विपक्ष बोला- 40% कमीशन वाली सरकार इसके लिए जिम्मेदार 
 
                      बेंगलुरु के नागवारा में मंगलवार को अंडर कंस्ट्रक्शन मेट्रो पिलर गिरने से एक महिला और उसके ढाई साल...
                  
   रोहा पतंजलि योग समिति के तत्वावधान में रोहा रिजॉनेंस विद्यापीठ में आज से अनुष्टित नि:शुल्क योग शिविर 
 
                      रोहा पतंजलि योग समिति के तत्वावधान में रोहा रिजॉनेंस विद्यापीठ में आज से अनुष्टित नि:शुल्क योग...
                  
   સિહોર નજીક ગમખ્વાર અકસ્માત... 
 
                      સિહોર નજીક ગમખ્વાર અકસ્માત...
                  
   
  
  
  
   
  