औरंगाबाद :१ ९ कोटिंसाठी हर्सुल रोडचे भूसंपादन रखडले गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार चिन्हाच्या लढाईत गुंग आहे . त्यामुळे विकास कामांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे . कारण पावसाळ्यापूर्वी हर्सुलच्या रस्त्याचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते . त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तयारी केली होती . मात्र सरकारकडून १ ९ कोटी ७२ लाखांचा निधी न मिळाल्याने अद्याप भूसंपादन झाले नसल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे . हर्मूल रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात . चारशे मीटर लांब रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे . पावसाळ्यापूर्वीच येथील मालमत्ता पाडून रस्ता तयार करण्याचे नियोजन होते . नवीन रस्ता तीस मीटर रुंदीचा असेल . मात्र , भूसंपादनासाठी निधीच नसल्याचे हे काम थंड बस्त्यात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
दिल्ली का 78 हजार करोड़ का बजट:वित्त मंत्री ने सिसोदिया को राम बताया, बोले- वनवास पर जैसा भरत ने किया, वैसा करूंगा
दिल्ली सरकार बुधवार को दिल्ली विधानसभा में राज्य का 9वां बजट पेश कर रही है। गृह मंत्रालय ने...
Election 2024: Punjab में बरसीं BSP सुप्रीमो Mayawati, BJP और INDIA Alliance पर बोला हमला | AajTak
Election 2024: Punjab में बरसीं BSP सुप्रीमो Mayawati, BJP और INDIA Alliance पर बोला हमला | AajTak
निस्वार्थ व प्रामाणिक कार्याला निश्चितच फळ मिळते - हभप दिलीप महाराज घोगे
कॅप्टन एस.पी.सूर्यवंशी सेवा- गौरव संपन्न
गेवराई - दि ६ (प्रतिनिधी ) - आयुष्यभर शिस्तीचे...