औरंगाबाद :१ ९ कोटिंसाठी हर्सुल रोडचे भूसंपादन रखडले गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार चिन्हाच्या लढाईत गुंग आहे . त्यामुळे विकास कामांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे . कारण पावसाळ्यापूर्वी हर्सुलच्या रस्त्याचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते . त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तयारी केली होती . मात्र सरकारकडून १ ९ कोटी ७२ लाखांचा निधी न मिळाल्याने अद्याप भूसंपादन झाले नसल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे . हर्मूल रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात . चारशे मीटर लांब रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे . पावसाळ्यापूर्वीच येथील मालमत्ता पाडून रस्ता तयार करण्याचे नियोजन होते . नवीन रस्ता तीस मीटर रुंदीचा असेल . मात्र , भूसंपादनासाठी निधीच नसल्याचे हे काम थंड बस्त्यात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Congress Foundation Day: Nagpur में कांग्रेस की महारैली, RSS के गढ़ में करेगी शक्ति प्रदर्शन
Congress Foundation Day: Nagpur में कांग्रेस की महारैली, RSS के गढ़ में करेगी शक्ति प्रदर्शन
Sambhal Violence News: Sambhal पर Parliament में घमासान | Akhilesh Yadav | BJP | Aaj Tak News
Sambhal Violence News: Sambhal पर Parliament में घमासान | Akhilesh Yadav | BJP | Aaj Tak News
Raptee Energy ने पेश की दुनिया की पहली High Voltage E-Motorcycle, जानिए खासियत
Raptee Energy ने 7 और 8 जनवरी 24 को तमिलनाडु में ग्लोबल इन्वेस्टर्स मीट (जीआईएम) में सुर्खियां...
Eknath Shinde 6 MLAs join BJP? | शिंदेंचे 'हे' आमदार भाजपात कसे गेले?, भानगड काय?
Eknath Shinde 6 MLAs join BJP? | शिंदेंचे 'हे' आमदार भाजपात कसे गेले?, भानगड काय?