औरंगाबाद :१ ९ कोटिंसाठी हर्सुल रोडचे भूसंपादन रखडले गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार चिन्हाच्या लढाईत गुंग आहे . त्यामुळे विकास कामांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे . कारण पावसाळ्यापूर्वी हर्सुलच्या रस्त्याचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते . त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तयारी केली होती . मात्र सरकारकडून १ ९ कोटी ७२ लाखांचा निधी न मिळाल्याने अद्याप भूसंपादन झाले नसल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे . हर्मूल रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात . चारशे मीटर लांब रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे . पावसाळ्यापूर्वीच येथील मालमत्ता पाडून रस्ता तयार करण्याचे नियोजन होते . नवीन रस्ता तीस मीटर रुंदीचा असेल . मात्र , भूसंपादनासाठी निधीच नसल्याचे हे काम थंड बस्त्यात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
29 કામોનું ખાતમુહૂર્ત અને લોકાર્પણ કાર્યક્રમ
#buletinindia #gujarat #surat
ધ ફ્લેમ ઓફ ફોરેસ્ટ અંગે જાણકારી
આવો જાણીએ ખાખરો વૃક્ષ વિશે..
શિયાળાના અંતે આવતા કેસરી, સળગતી જ્યોત જેવા ફૂલોના કારણે...
किसान सम्मान निधि की राशि बढ़ाकर 12 हजार रुपए तक कर सकती है सरकार,
मोदी सरकार 3.0 के पहले आम बजट से सभी वर्ग के लोगों को खासी उम्मीदें हैं। निम्न और मध्यवर्ग को...
Pollution In Delhi: AQI मीटर 329 तक डाउन, सांस लेना हुआ दूभर; कब मिलेगी साफ हवा?
Delhi Air Quality Remains Very Poor: सर्दियों का आना मतलब दिल्ली वालों का सांस लेना मुहाल. तमाम...