राजापूर : तालुक्यातील मोसम येथील मधुसुदन सखाराम सरवणकर यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सरवणकर यांच्या पत्नीला विजेचा किरकोळ धक्का बसला. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून आमदार राजन साळवी, तहसीलदार श्रीमती शीतल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेची पाहणी केली. गेले दोन दिवस परतीच्या पावसाने तालुक्याला चांगलाच दणका दिला आहे. पावसासमवेत काही ठिकाणी विजादेखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर्व तालुक्यातील परिसरात योग कोसळल्याची घटना घडल्यानंतर शुक्रवारी मोसम येथेही सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान तेथील ग्रामस्थ मधुसुदन सखाराम सरवणकर यांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली. घराच्या कौलातून आत प्रवेश केलेल्या विजेचा धक्का सरवणकर यांच्या पत्नीला बसला व काहीसी इजा त्यांना झाली. नंतर एका वैद्यकीय पथकाने त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सरवणकर यांच्या घराचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने रितसर पंचनामा करण्यात आला. या घटनेची माहिती। मिळताच आमदार राजन साळवी, राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शीतल जाधव, मंडल अधिकारी अमित मोरे, गावचे तलाठी विनोद गुरव आदींनी घटनास्थळी भेट दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સગી જનેતાને પુત્ર દ્વારા હેરાન કરાતા 181 અભયમ મહિલા હેલ્પ લાઇનની ટીમ પીડિત મહિલાની વ્હારે આવી તૂટતો પરિવાર બચાવ્યો.
પંચમહાલ જિલ્લાના હાલોલ તાલુકાના એક અંતરિયાળ ગામમાં રહેતી મહિલાનો તેનો સગો નાનો પુત્ર નશાની...
વડાપ્રધાન નરેન્દ્ર મોદી 28 ઓગસ્ટે કચ્છના અંજારમાં ‘વીર બાલક સ્મારક’નું ઉદ્ઘાટન કરશે.
26મી જાન્યુઆરી 2001ના રોજ કચ્છ-ગુજરાત સહિત સમગ્ર દેશ પ્રજાસત્તાક દિનની ઉજવણી કરી રહ્યો હતો, પરંતુ...
सफाई अपनाओ, बीमारी भगाओ अभियान का प्रतीक चिन्ह एवं मानव श्रृंखला बनाकर दिया स्वच्छता का संदेश
सुल्तानपुर.स्वायत शासन विभाग के निर्देशानुसार नगर पालिका सुल्तानपुर क्षेत्र में स्वच्छ भारत मिशन...
Assam Floods: असम में बाढ़ मे मचाया कोहराम, 13 जिलों में पांच लाख से अधिक लोग प्रभावित; स्थिति गंभीर
गुवाहाटी। असम में बाढ़ (Assam Floods 2024) की स्थिति में अभी भी गंभीर बनीं हुई है। रविवार को...