चाळीसगाव : तालुक्यातील दाभाडा येथील शेतकरी दिगांबर खातखिडे यांचा मोठा मुलगा मंगेश दिगांबर खातखिडे याने राहत्या घरी रविवारी ( दि . ९ ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली . गेल्या दोन महिन्यापासून होणाऱ्या अतिवृष्टीने ४ एकर शेतातील कपाशीचे पीक वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने व जवळचा पैसा संपल्याने तो अनेक दिवसांपासून विवंचनेत होता . दिगंबर खातखिडे यांच्या नावाने वडिलोपार्जित ४ एकर जमीन असून , ही जमीन त्यांचा मोठा मुलगा मंगेश हा सांभाळत होता . सततच्या नापिकी आणि या वर्षीचा अति पावसामुळे मंगेश यांचे पीक संपूर्ण पाण्याखाली होते . या कारणाने मंगेश आर्थिक संकटात सापडला होता . घरातील असलेल्या बकऱ्या विकून व उसनवारी पैसे घेऊन त्याने दोन वेळा फवारणी केली . मात्र पुन्हा ताण वाढून कपाशी ताणाखाली गेली होती . आता पीक वाचवण्यासाठी पैसे कुठून आणावे , या विवंचनेत रविवारी दुपारी मंगेशने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली . मंगेशच्या मागे आई - वडील आणि एक भाऊ असा बराच परिवार आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sonu Sood: ओडिशा ट्रेन हादसे के पीड़ितों की मदद के लिए आगे आए सोनू सूद, शेयर किया हेल्पलाइन नंबर
Sonu Sood Launches Helpline For Odisha Train Accident: सोनू सूद बॉलीवुड के वो एक्टर हैं,...
दिल्ली में 12वीं की छात्रा पर लड़के ने फेंका तेजाब, आपस में थी दोनों की जान-पहचान
दिल्ली के द्वारका मोड़ इलाके में एक स्कूली छात्रा पर एक लड़के ने तेजाब फेंका है. घटना बुधवार सुबह...
৩৬৯ বছৰীয়া পৰম্পৰাৰে মাজুলীৰ ঐতিহাসিক শ্ৰীশ্ৰীআউনীআটি সত্ৰত অনুষ্ঠিত হোৱা পালনাম মহোৎসৱৰ সামৰণি
৩৬৯ বছৰীয়া পৰম্পৰাৰে মাজুলীৰ ঐতিহাসিক শ্ৰীশ্ৰীআউনীআতি সত্ৰত অনুষ্ঠিত হোৱা পালনাম মহোৎসৱৰ সামৰনি।
क्या ज्योति मिर्धा एक बार फिर से उतरेगी चुनावी मैदान में,उपचुनाव लड़ने के संकेत
इस बार के लोकसभा चुनाव में राजस्थान की 25 में से 14 सीटें भाजपा के खाते में गई हैं. वहीं,...
प्रदेश में आज से फिर शुरू होगा बारिश का दौर, 25 जिलों में अलर्ट जारी
प्रदेश में आज से फिर बारिश का दौर शुरू होगा. मौसम विभाग से 25 जिलों में बारिश का अलर्ट जारी किया...