औरंगाबाद : सातारा परिसरातील सकलानगरात जाण्यासाठी बीड बायपास रोडवरून आत येणाऱ्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे . त्यामुळे नागरिकांना रोज चिखलातून वाट काढावी लागते . देवळाई चौककडून एमआयटीकडे जात असताना डाव्या बाजुला साकलानगर वसाहत आहे . या भागाकडे जाण्यासाठी असलेला अंतर्गत रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे . जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे . नागरिकांना छत्रपतीनगरच्या कमानीकडून वळसा घालून या भागाकडे जावे लागते . मनपाकडून सदर रस्त्याचे काम होणार असल्याचे आश्वासने उधळलली जात आहेत . परंतु , अद्यापही या रस्त्याचे काम झाले नाही . या चिखलमय रस्त्याने वाहनेसुध्दा घसरून पडत आहेत . नागरिकांना पायी चालणेदेखील शक्य नाही . त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत करावे , यासाठी संजय खांडळीकरसह नागरिकां निवेदन दिले आहे . साकलानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला असून पाण्याचे डबके साचले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रोहा:-होली प्रीति सन्मिलन, नन्हे मुन्नै बच्चों के गीत नृत्य,कविता आवृति,नाट मंचन और राजस्थानी धमालों से मुखरित क्षेत्र ।
रोहा मारवाड़ी समाज के पुरुष महिला युवक युवति और बच्चों ने सामुहिक होली खेल होली की बघाइंया देने...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये रुजवावीत -- सीईओ रश्मी खांडेकर
परभणी(प्रतिनिधी)शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून तो लोकशिक्षक आहे. शिक्षकाएवढी...
100% Pure Skincare Products - Make at Home | साफ़ त्वचा पाने के लिए उपाय
100% Pure Skincare Products - Make at Home | साफ़ त्वचा पाने के लिए उपाय