औरंगाबाद : सातारा परिसरातील सकलानगरात जाण्यासाठी बीड बायपास रोडवरून आत येणाऱ्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे . त्यामुळे नागरिकांना रोज चिखलातून वाट काढावी लागते . देवळाई चौककडून एमआयटीकडे जात असताना डाव्या बाजुला साकलानगर वसाहत आहे . या भागाकडे जाण्यासाठी असलेला अंतर्गत रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे . जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे . नागरिकांना छत्रपतीनगरच्या कमानीकडून वळसा घालून या भागाकडे जावे लागते . मनपाकडून सदर रस्त्याचे काम होणार असल्याचे आश्वासने उधळलली जात आहेत . परंतु , अद्यापही या रस्त्याचे काम झाले नाही . या चिखलमय रस्त्याने वाहनेसुध्दा घसरून पडत आहेत . नागरिकांना पायी चालणेदेखील शक्य नाही . त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत करावे , यासाठी संजय खांडळीकरसह नागरिकां निवेदन दिले आहे . साकलानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला असून पाण्याचे डबके साचले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ગરીબોના ઘરે પાણી પહોંચાડવા માટે "નલ સે જલ" યોજનામાં ડુપ્લીકેટ ટેસ્ટીંગ રીપોર્ટના મહાકૌભાંડની ચર્ચાઓ.
ગરીબોના ઘરે પાણી પહોંચાડવા માટે "નલ સે જલ" યોજનામાં ડુપ્લીકેટ ટેસ્ટીંગ રીપોર્ટના મહાકૌભાંડની...
जदयू NDA का साथ बरकरार, मिलकर बनाएंगे सरकार, बिहार से आया ये मैसेज
जदयू प्रदेश अध्यक्ष उमेश सिंह कुशवाहा ने चुनाव रिजल्ट आने के बाद कहा कि बिहार की जनता ने विकास और...
दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटाच्या ४ वाहनांचा समृद्धी महामार्गावर अपघात, १०ते१२जण जखमी
दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटाच्या ४ वाहनांचा समृद्धी महामार्गावर अपघात, १०ते१२जण जखमी