औरंगाबाद : सातारा परिसरातील सकलानगरात जाण्यासाठी बीड बायपास रोडवरून आत येणाऱ्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे . त्यामुळे नागरिकांना रोज चिखलातून वाट काढावी लागते . देवळाई चौककडून एमआयटीकडे जात असताना डाव्या बाजुला साकलानगर वसाहत आहे . या भागाकडे जाण्यासाठी असलेला अंतर्गत रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे . जागोजागी पाण्याचे डबके साचले आहे . नागरिकांना छत्रपतीनगरच्या कमानीकडून वळसा घालून या भागाकडे जावे लागते . मनपाकडून सदर रस्त्याचे काम होणार असल्याचे आश्वासने उधळलली जात आहेत . परंतु , अद्यापही या रस्त्याचे काम झाले नाही . या चिखलमय रस्त्याने वाहनेसुध्दा घसरून पडत आहेत . नागरिकांना पायी चालणेदेखील शक्य नाही . त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत करावे , यासाठी संजय खांडळीकरसह नागरिकां निवेदन दिले आहे . साकलानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला असून पाण्याचे डबके साचले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
CM Kejriwal In Hanuman Mandir: CM केजरीवाल को जमानत मिलने के बाद बोले सांसद Sanjay Singh | Aaj Tak
CM Kejriwal In Hanuman Mandir: CM केजरीवाल को जमानत मिलने के बाद बोले सांसद Sanjay Singh | Aaj Tak
Election News : Congress માં ટિકિટ માટે ખેંચતાણ? | Gujarat News | News18 Gujarati
Election News : Congress માં ટિકિટ માટે ખેંચતાણ? | Gujarat News | News18 Gujarati
21 अगस्त को प्रस्तावित भारत बंद को लेकर प्रशासन सतर्क
उपखंड कार्यालय सभागार में उपखंड स्तरीय अधिकारियों और संगठन पदाधिकारी के साथ मीटिंग का हुआ आयोजन,...
मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेट.
मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेट.