सहा महिन्यापूर्व झालेल्या धडक कारवाई नंतर बदलापूर शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पादचारी पूल नाहीसे झालेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ आणि बाजी विक्रेते बसत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन . याचा त्रास नागरिकांना होत आहे . हा सगळं त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी वारंवार पालिकेकडे अतिक्रमण हटवण्या बाबत पत्र व्यवहार केला.त्याच संदर्भात २५ तारखेला मुख्याधिकारी दालनात सुनावणी देखील झाली. त्यावेळेस मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यां मार्फत अतिक्रमणाची माहिती घेऊन ते हटवू असे सांगण्यात आले.काल बदलापूर शहरात रेल्वे परिसर ते कात्रप घोरपडे चौक या दरम्यान जेवढे पण अतिक्रण झाले आहे त्यांना नोटीस देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વિશ્વાસથી વિકાસ યાત્રા - ઝાલોદ પ્રાંત કક્ષાનો કાર્યક્રમ કે.આર.દેસાઈ કોલેજ ઝાલોદ ખાતે યોજાયો
વિશ્વાસથી વિકાસ યાત્રા - ઝાલોદ પ્રાંત કક્ષાનો કાર્યક્રમ કે.આર.દેસાઈ કોલેજ ઝાલોદ ખાતે યોજાયો....
ಕೈ ಜಾರಿದ ಪ್ರೀತಿ Kannada Movie Success Pressmeet FAMILY Entertainer
ಕೈ ಜಾರಿದ ಪ್ರೀತಿ Kannada Movie Success Pressmeet FAMILY Entertainer
How To Build A Perfect Chest At Home
How To Build A Perfect Chest At Home