सहा महिन्यापूर्व झालेल्या धडक कारवाई नंतर बदलापूर शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पादचारी पूल नाहीसे झालेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ आणि बाजी विक्रेते बसत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन . याचा त्रास नागरिकांना होत आहे . हा सगळं त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी वारंवार पालिकेकडे अतिक्रमण हटवण्या बाबत पत्र व्यवहार केला.त्याच संदर्भात २५ तारखेला मुख्याधिकारी दालनात सुनावणी देखील झाली. त्यावेळेस मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यां मार्फत अतिक्रमणाची माहिती घेऊन ते हटवू असे सांगण्यात आले.काल बदलापूर शहरात रेल्वे परिसर ते कात्रप घोरपडे चौक या दरम्यान जेवढे पण अतिक्रण झाले आहे त्यांना नोटीस देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસા-પાલનપુર નેશનલ હાઈવે. અકસ્માત સર્જાયો
ડીસા-પાલનપુર નેશનલ હાઈવે. અકસ્માત સર્જાયો . એક્ટિવા ચાલકને બચાવવા જતા કારનો અકસ્માત સર્જાયો...
उभ्या ट्रकला कारची धडक; दोन ठार दोन जखमी
उभ्या ट्रकला कारची धडक; दोन ठार दोन जखमी
Telecom Tariff Hike: मोबाइल रिचार्ज पर भी पड़ेगा चुनाव का असर, इतना महंगा हो सकता है टेलीकॉम टैरिफ प्लान
देश में लोकसभा चुनाव 2024 (Loksabha Election 2024) का आगाज हो गया है। 19 अप्रैल 2024 से वोटिंग...
BREAKING NEWS: Delhi Shelter Home में एक महीने में 13 बच्चों की मौत, Atishi ने दिए जांच के आदेश
BREAKING NEWS: Delhi Shelter Home में एक महीने में 13 बच्चों की मौत, Atishi ने दिए जांच के आदेश