सहा महिन्यापूर्व झालेल्या धडक कारवाई नंतर बदलापूर शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पादचारी पूल नाहीसे झालेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ आणि बाजी विक्रेते बसत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन . याचा त्रास नागरिकांना होत आहे . हा सगळं त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी वारंवार पालिकेकडे अतिक्रमण हटवण्या बाबत पत्र व्यवहार केला.त्याच संदर्भात २५ तारखेला मुख्याधिकारी दालनात सुनावणी देखील झाली. त्यावेळेस मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यां मार्फत अतिक्रमणाची माहिती घेऊन ते हटवू असे सांगण्यात आले.काल बदलापूर शहरात रेल्वे परिसर ते कात्रप घोरपडे चौक या दरम्यान जेवढे पण अतिक्रण झाले आहे त्यांना नोटीस देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'केसीआर सरकार मुझे गिरफ्तार कर रही', तेलंगाना में केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी को किया गया नजरबंद
हैदराबाद, केंद्रीय मंत्री और तेलंगाना भाजपा अध्यक्ष जी किशन रेड्डी को गुरुवार सुबह पुलिस ने...
विप्र फाउंडेशन के द्वारा हेमंत शर्मा को आदर्श नगर विधानसभा का अध्यक्ष बनाया गया
विप्र फाउंडेशन जिला जयपुर की कार्यकारिणी का शपथ ग्रहण कार्यक्रम जयपुर के स्वेज फॉर्म स्तिथ होटल...
रक्तदान में उमड़े कार्यकर्ता, 175 लोगों ने किया रक्तदान
सांगोद, ..... प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन के मौके पर भाजपा की ओर से देशभर में आयोजित...
Tata Communication Post Q3 Results: 15% बढ़ी आय लेकिन मुनाफे में क्यों दिखी गिरावट? |CEO Kabir Ahmed
Tata Communication Post Q3 Results: 15% बढ़ी आय लेकिन मुनाफे में क्यों दिखी गिरावट? |CEO Kabir Ahmed