सहा महिन्यापूर्व झालेल्या धडक कारवाई नंतर बदलापूर शहरात पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा आढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पादचारी पूल नाहीसे झालेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ आणि बाजी विक्रेते बसत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन . याचा त्रास नागरिकांना होत आहे . हा सगळं त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी वारंवार पालिकेकडे अतिक्रमण हटवण्या बाबत पत्र व्यवहार केला.त्याच संदर्भात २५ तारखेला मुख्याधिकारी दालनात सुनावणी देखील झाली. त्यावेळेस मुख्याधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यां मार्फत अतिक्रमणाची माहिती घेऊन ते हटवू असे सांगण्यात आले.काल बदलापूर शहरात रेल्वे परिसर ते कात्रप घोरपडे चौक या दरम्यान जेवढे पण अतिक्रण झाले आहे त्यांना नोटीस देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  सिंधी समाज ने धूमधाम से मनाया भगवान झूलेलाल का असुचंद्र पर्व  
 
                      श्री झूलेलाल विकास समिति बसन्त विहार कोटा द्वारा आज शुक्रवार को भगवान झूलेलाल का असुचंद्र पर्व...
                  
   चवे वाघोळीवाडी- सोनारवाडी वस्तीत भर दिवसा गवा रेड्याचे दर्शन झाल्याने गाव झाला भयभीत 
 
                      रत्नागिरी : तालुक्यातील चवे वाघोळीवाडी व चवे सोनारवाडी येथील भर वस्तीत बुधवारी साडेतीन-चारच्या...
                  
   Breaking News: अवैध खनन के मामले में Akhilesh Yadav को CBI का नोटिस, बतौर गवाह होना होगा पेश |AajTak 
 
                      Breaking News: अवैध खनन के मामले में Akhilesh Yadav को CBI का नोटिस, बतौर गवाह होना होगा पेश |AajTak
                  
   खुशखबरी! गंगा एक्सप्रेस-वे से कनेक्ट होगा नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट, UP के 22 जिलों को होगा लाभ 
 
                      ग्रेटर नोएडा। नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट को 83 किमी लंबे लिंक एक्सप्रेस-वे के जरिये गंगा...
                  
   
  
  
  
  
  