औरंगाबाद :-(दीपक परेराव) दी.१७ , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट आज रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन राज्य सरकारने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज सकाळी ज्ञानप्रकाश विद्या मंदिर,गारखेडा शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले त्यावेळी विद्यालयातील सर्व वर्गातील विध्यार्थी व शिक्षक वृंद आदींनी सामूहिक राष्ट्रगीत गायले.